शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जुईनगरमध्ये रस्ता खचल्याने अपघात, प्रशासनाचे दुर्लक्ष : रिक्षाचे नुकसान होऊन चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:37 IST

जुईनगर-नेरुळ मुख्य रोडवर रस्ता खचला. रोडवर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होऊन रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे.

नवी मुंबई : जुईनगर-नेरुळ मुख्य रोडवर रस्ता खचला. रोडवर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होऊन रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सेक्टर २५मधील चिंचोली तलावाजवळ मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रोड खचला. प्रवासी घेऊन जाणारा रिक्षा एमएच ४३ एसी ४४५९ खड्ड्यामध्ये अडकली. यामध्ये रिक्षाची पुढील काच, चाक व इतर नुकसान झाले आहे. जोरात धक्का बसल्याने रिक्षाचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. नागरिकांनी रिक्षा बाजूला करून चालकाला रुग्णालयात नेले. त्याच्या डोक्याला टाके मारावे लागले होते. या घटनेनंतर नगरसेवक रंगनाथ औटी व विशाल ससाणे यांनी तत्काळ महापालिकेच्या अधिकाºयांना माहिती दिली; परंतु सकाळी ११ वाजेपर्यंत अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मलनि:सारण व रस्ते बांधणाºया विभागाने एकमेकांवर जबाबदारी झटकण्यास सुरुवात केली होती. याप्रकरणाची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. घटनास्थळी रंगनाथ औटी, विशाल ससाणे यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप घोडेकर यांनीही भेट दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात