शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

शेकडोंचे घरांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: June 11, 2014 00:31 IST

शहरात बीएसयूपी (बेसिक सव्र्हिस फॉर अर्बन पुअर) या योजनेंतर्गन केंद्राकडून आलेला 35 कोटींचा निधी पालिकेच्या नाकर्तेपणामुळे परत गेला आहे.

सदानंद नाईक-उल्हासनगर
शहरात बीएसयूपी (बेसिक सव्र्हिस फॉर अर्बन पुअर) या  योजनेंतर्गन केंद्राकडून आलेला 35 कोटींचा निधी पालिकेच्या नाकर्तेपणामुळे परत गेला आहे. तर दीड कोटीच्या निधीतून बांधलेली निवारा केंद्रही जमीनदोस्त करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे. त्यामुळे शेकडो जणांच्या घरांचे स्वप्न आता भंगले आहे.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रत बीएसयूपी योजनेला 2क्क्8 मध्ये  मंजुरी मिळाल्यानंतर पालिकेने राहुलनगर आणि  पालिका कर्मचारी वसाहतीमध्ये ही योजना राबविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.  त्यासाठी सल्लागार समितीकडून राहुल नगरातील झोपडय़ांचे सर्वेक्षण केले होते.  मात्र  झोपडपट्टी गुंड आणि राजकीय हस्तक्षेपामुळे झोपडय़ांची संख्या वाढवून चांगल्या योजनेचा बोजवारा उडाला आह़े 
2क्क्8 मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या सहा वर्षात बीएसयूपी योजना कार्यान्वित झाली नाही. मात्र योजनेमुळे विस्थापित होणा:या  झोपडपट्टीसाठी दीड कोटी खचरून तात्पुरता निवारा केंद्र खुनी खड्डा आणि राहुल नगरजवळील पालिका भूखंडावर बांधण्यात आले होते. मात्र या योजना वेळेत पूर्ण न झाल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार दीड कोटींच्या निधीतून बांधण्यात आलेले तात्पुरता निवारा केंद्र जमीनदोस्त करण्याची नामुष्की आता पालिकेवर ओढविली आहे.  
बीएसयूपी योजनेचा बोजवारा उडाला असतानाही पालिकेने तात्पुरता निवारा केंद्र व सल्लागार समितीवर दोन कोटींचा खर्च केला आहे. या योजनेचा ठेका कोणार्क कंपनीला देण्यात आला होता. मात्र कोणार्क कंपनी, सल्लागार समिती आणि  पालिका प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे योजनेचा 35 कोटींचा निधी परत गेला आहे. योजना पूर्ण न करता कोटय़वधींचा खर्च करणा:या पालिका अधिका:यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि माजी उपमहापौर विनोद ठाकूर यांनी केली आहे. 
 
महापालिकेने बीएसयूपी योजना राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रय} केले असून, तांत्रिक कारण व जागेच्या मालकी हक्काच्या वादामुळे चांगल्या योजनेचा निधी केंद्र शासनाकडे परत गेला आहे. मात्र राजीव आवास योजनेंतर्गत पालिका कर्मचारी वसाहतीमध्ये 14 कोटींच्या निधीतून कामगार वसाहत बांधण्यात येत आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाने दीड कोटीच्या खर्चातून बांधलेले तात्पुरता निवारा केंद्र जमीनदोस्त करावे लागले आहे.
- रमेश शिर्के, शहर अभियंता, 
उल्हासगनर महापालिका.