शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:10 IST

जवळपास ३५८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर एक आठवड्यात लॉकडाऊन सुरू झाला. साडेतीन महिने नवी मुंबईमधील प्रमुख उद्योग बंद आहेत. नागरिकांना रोजगार नाही. जवळील शिल्लक असलेले पैसे संपले आहेत. घराचे व इतर कर्जांचे हप्ते भरता आलेले नाहीत. १२ हजारपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

जवळपास ३५८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना महानगरपालिकेने सहकार्य केले पाहिजे. सद्य:स्थितीमध्ये मनपा कार्यक्षेत्रात ३ लाख २७ हजार मालमत्ताधारक आहेत. यामधील ५५० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ताधारकांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्यात यावा. ५५० चौरस फूटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्यांनाही टक्केवारीप्रमाणे मालमत्ता व पाणी करामध्ये सूट देण्यात यावी, अशी मागणी विजय चौगुले यांनी केली असून याविषयी आयुक्तांना पत्र दिले आहे. नवी मुंबई राज्यातील श्रीमंत महानगरपालिका आहे. महानगरपालिकेला एएप्लस पथमानांकन लाभले आहे. मनपाच्या गंगाजळीत पुरेसे पैसे आहेत.

नवी मुंबईमधील नागरिकांनी दिलेल्या करामुळेच मनपा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरवासी संकटात आहेत. अशा परिस्थितीत महानगरपालिकेने करमाफी करून दिलासा द्यावा यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे.नवी मुंबईमधील नागरिकांचे उत्पन्न ठप्प झाले आहे. कोरोनामुळे प्रत्येक व्यक्ती आर्थिक संकटात असून शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता व पाणी दरात सूट देण्यात यावी.- विजय चौगुलेमाजी सिडको संचालक व विरोधी पक्ष नेत

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई