शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

CoronaVirus News in Navi Mumbai: नवी मुंबईत आढळले २० नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या २५०

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:37 IST

शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या २५० झाली असून त्यामध्ये बाजार समितीमधील २६ जणांचा समावेश आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोरोनाचा धोका वाढला आहे. शुक्रवारी नवी मुंबईत २० रूग्ण आढळले आहेत. त्शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या २५० झाली असून त्यामध्ये बाजार समितीमधील २६ जणांचा समावेश आहे.शुक्रवारी भाजी मार्केटमधील एक व्यापारी व एक कामगारास कोरोनाची लागण झाली. फळ मार्केट मधील एक व्यापाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. धान्य मार्केटमध्ये तीन रुग्ण सापडले असून त्यामध्ये एक लेखनिक, सेल्समन व दलालाचा ही समावेश आहे. आतापर्यंत एपीएमसीतील २६ जणांना लागण झाली आहे. एपीएमसीच्या बाहेर फळ विक्री करणाºया विक्रेत्यालाही लागण झाली आहे. धान्य मार्केटमध्ये यापूर्वी कोरोना झालेल्या व्यापाºयाच्या घरातील सहा जण व भाजी मार्केट मधील व्यापाºयाच्या मित्रासही प्रादुर्भाव झाला आहे. मार्केटमधील रुग्णांमुळे शहरातील दहा रुग्ण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. बाजार समितीमध्ये व त्यामुळे शहरात वाढणाºया रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे. रुग्ण सापडलेली विंग सील केली जात असून निजंर्तुकिकरण केले जात आहे.दरम्यान, शुक्रवारी २०रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची संख्या २५० झाली आहे. दिवसभरात नेरूळ मध्ये ४, वाशीमध्ये ३, तुर्भेमध्ये ७ व कोपरखैरणेमध्ये ६ रूग्ण आढळले.।आवक झाली कमीकोरोनामुळे बाजार समिती मधील आवक कमी होऊ लागली आहे. भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी फक्त ९५ वाहनांची आवक झाली. शनिवारीही अनेक भाजी व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मार्केटमध्ये माल आणण्यापेक्षा थेट मुंबईत पाठविण्यावर भर दिला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस