शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

नवी मुंबईत कोरोना चाचण्या वाढविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 00:13 IST

प्रतिदिन दोन हजार चाचण्या : एपीएमसीमध्येही अँटिजेन तपासणी केंद्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महानगरपालिकेने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. अँटिजेन व आरटीपीसीआर मिळून प्रतिदिन २ हजार संशयितांची चाचणी केली जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्येही अँटिजेन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यापासून मिशन ब्रेक द चेन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. याचा भाग म्हणून जास्तीतजास्त नागरिकांच्या चाचण्या करण्यावर व चाचणींचे अहवाल लवकर मिळेल, यावर लक्ष दिले आहे. शहरात १८ ठिकाणी अँटिजेन तपासणी केंद्र सुरू केले आहे. या चाचणीचा अहवाल अर्धा तासात मिळत आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन या केंद्रामधून १,३०० जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. याशिवाय आरटीपीसीआरच्या जवळपास ७०० चाचण्या होत असून, दोन्ही मिळून रोज २ हजार जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील २०पेक्षा जास्त नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्याही तपासण्या केल्या जात आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तेथील परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी तेथेही अँटिजेन चाचणी केंद्र सुरू केले आहे.

चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढलेली निदर्शनास येणार आहे. रुग्णसंख्या कमी भासविण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे धोरण मनपाने स्वीकारले आहे. लवकर रुग्ण शोधून त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. वेळेत चाचण्या झाल्या, तर संबंधित रुग्णाकडून इतरांना लागण होणार नाही. यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसली, तरी त्यामुळे कोणीही काळजी करू नये, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.मृत्युदर कमी करण्यावर भरशहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असणाºया व्यक्तींची विशेष काळजी घेतली जात आहे. याकरिता सर्वेक्षण करताना अशा व्यक्तींची वेगळी नोंद करण्यात येत आहे.लक्षणे दिसल्यास लपवू नकामहानगरपालिकेने नागरी आरोग्य केंद्र व फ्ल्यू क्लिनिक सुरू केली आहे. रॅपिड अँटिजेनची मोफत तपासणी केली जात आहे. यामुळे कोणत्याही नागरिकाला ताप, सर्दी, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात जावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस