शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

प्रदूषित रासायनांनी कोलवडेची शेती नापिक

By admin | Updated: December 10, 2014 22:39 IST

तारापुर एमआयडीसीतील उद्योगांमधून निघणारी प्रदूषित रसायने व घातक पाणी प्रक्रिया न करताच ते कोलवडे गावातील नैसर्गिक नाल्यावाटे गेली अनेक वर्षे सोडले जाते.

बोईसर : तारापुर एमआयडीसीतील उद्योगांमधून निघणारी प्रदूषित रसायने व घातक पाणी प्रक्रिया न करताच ते कोलवडे गावातील नैसर्गिक नाल्यावाटे गेली अनेक वर्षे सोडले जाते. परंतु आता साचलेला गाळ व नाल्यांची कमी झालेल्या रूंदीमुळे ही रसायने व प्रदुषीत सांडपाणी कोलवडे गावातील शेतजमीन पसरून ती नापीक होऊ लागली आहे. शेतक:यांचे होणारे नुकसान त्वरीत थांबविण्याकरीता नाल्यातील गाळ काढून नाले रूंदीकरण न केल्यास आम्ही सांडपाण्याच्या नाल्याच्या मुख्यद्वारावर बांधकाम करून ते नालेच बंद करू असा इशारा पर्यावरण दक्षता मंचाने दिला असून या आंदोलनाला पाठींबा देण्याचा ठरावा कोलवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
पर्यावरण दक्षता मंचचे तारापूर विभागाचे अध्यक्ष मनिष संखे यांनी तारापुर एनव्हायरमेंट प्रोटेक्शन सोसायटीला (टीईपीएस) दिलेल्या आंदेालनाच्या इशारापत्रत तारापूर एमआयडीसी मधील अपु:या सामुदायीक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामुळे (सीईटीपी) वाढते. रासायनिक पाण्याचे प्रदुषण व अनधिकृतरीत्या सोडले जात असलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे कोलवडे गावातील तीन पोट व एक मुख्य नैसर्गिक नाला (मोरीखाडी) चे पात्र अरूंद झाल्याने तसेच प्रदुषीत गाळ मोठय़ा प्रमाणात साचल्याने सांडपाणी शेतजमीनीत पसरत असून शेतजमीनी नापीक होत आहेत. याची दखल घेऊन नैसर्गिक नाले साफ करून त्यांची खोली व रूंदी वाढवावी अन्यथा पर्यावरण दक्षता मंच व कोलवडे ग्रामपंचायत व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ नालेच बंद करतील असा इशारा मनिष संखे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)
 
4नाल्यातील गाळ काढून खोली व रुंदी वाढविण्याची मागणी
4तीन पोट तर एक मुख्य नैसर्गिक नाल्याचे पात्र झाले अरूंद
4नाल्यात गाळ साचल्याने सांडपाण्याच्या प्रवाहाला अडथळा
4पाणी पसरते शेतजमीनीत
4शेतजमीनी झाल्या नापीक 
4कोलवडे गावाची दुरावस्था
4प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त
4कोलवडेच्या ग्रामसभेत आंदोलनाला पाठींब्याचा ठराव