शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

चिरनेरमधील खून व्यावसायिक वादातून

By admin | Updated: June 24, 2017 01:02 IST

चिरनेरमध्ये अर्शद सैफी या युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. व्यावसायिक स्पर्धेमधून मित्रानेच त्याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : चिरनेरमध्ये अर्शद सैफी या युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. व्यावसायिक स्पर्धेमधून मित्रानेच त्याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गोपाल रामसिंग राजपूत, सूरज राजन हिंदुराज नायर, राजासिंग अग्निदेवसिंग चौहान यांचा समावेश आले. मयत अर्शद सैफी व आरोपी गोपाल राजपूत हे दोघेही उलवे येथे बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या कंपनीमध्ये एकत्रितपणे सुपरवायझर म्हणून नोकरी करत होते. नोकरी करताना संपर्क वाढल्याने अर्शद याने एप्रिल २०१६ मध्ये नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्याच्या प्रगतीमुळे गोपाळ याच्या मनामध्ये ईर्षा निर्माण झाली होती. या दोघांमध्ये पूर्ववैमनस्यही होते. यामुळे अर्शदपासून गोपाळ याला स्वत:च्या जीवास धोका वाटू लागला होता. यामुळे त्याने त्याचे दुसरे दोन सहकारी सूरज नायर व राजासिंग चौहान यांच्या मदतीने त्याचा खून करण्याचा कट रचला होता. तिघांनी अर्शदला दारू पाजून स्कॉर्पिओ गाडीतून चिरनेरमध्ये नेले व गळा आवळून खून केला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याचा चेहरा दगडाने विद्रूप केला. ३१ मे रोजी ही घटना घडली होती. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त तुषार दोशी, नितीन कौसाडीकर व युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. बबन जगताप, किरण भोसले, सुभाष पुजारी यांच्या पथकाने तपास करून २२ दिवसांमध्ये तीनही आरोपींना अटक केली आहे.