शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

भाव घसरला... टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

By नामदेव मोरे | Updated: September 11, 2023 19:04 IST

मुंबईत दहापट दर कमी : शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

नवी मुंबई : दोन महिने देशभर तेजीत असलेल्या टोमॅटोच्या दरामध्ये राज्यभर प्रचंड घसरण सुरू झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये एक महिन्यात दर दहा पटीने कमी झाले आहेत. होलसेल मार्केटमध्ये ७ ते १० व किरकोळ मार्केटमध्ये २० ते ३० रुपये किलो दराने टाेमॅटोची विक्री होत असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.              

मुंबईमध्ये पुणे व इतर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी येत आहे. सोमवारी १९७ टन आवक झाली असून बाजारभाव प्रतिकिलो ७ ते १० रुपयांवर आले आहेत. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही दर कमी झाले आहेत. पुणे ४ ते १०, सोलापूर २ ते ६, कोल्हापूरमध्ये ३ ते १० रुपये दराने विक्री होऊ लागली आहे. पुणे बाजार समितीमध्ये सर्वाधीक २२३ टन आवक झाली आहे. टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत.

राज्यातील टोमॅटोचे प्रतीकिलो बाजारभाव पुढीलप्रमाणे

बाजार समिती - बाजारभावकोल्हापूर - ३ ते १०औरंगाबाद - ३ ते ९श्रीरामपूर - १५ ते २०पुणे - ४ ते १०नागपूर ७ ते १०रत्नागिरी ५ ते ८सोलापूर २ ते ६

मुंबईमधील महिनानिहाय बाजारभावमहिना - बाजारभाव

जुन - १५ ते २२जुलै - ७० ते १००ऑगस्ट ७० ते ८०सप्टेंबर - ७ ते १०

टॅग्स :FarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई