शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:35 IST

स्वच्छतेत देशात आणि राज्यात क्रमांक पटकाविणाऱ्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे

नवी मुंबई : स्वच्छतेत देशात आणि राज्यात क्रमांक पटकाविणाऱ्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळी पाण्याचा अडथळामुक्त निचरा व्हावा यासाठी नालेसफाई केली जात असून पावसाळा सुरू होण्याआधी नालेसफाईची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

जून महिन्यात मान्सूनला सुरु वात होणार असल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. शहरात पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी पदपथाखाली पावसाळी गटारांची निर्मिती करण्यात आली आहे. गटारांमधील कचरा, माती, गाळ यामुळे पावसाळ्यात गटारे ओव्हरफ्लो होऊ नये तसेच शहरात पाणी तुंबण्याच्या घटना घडू नयेत यासाठी दरवर्षी महापालिकेच्या माध्यमातून पावसाळी गटारांची सफाई केली जाते. जून महिन्यात कोणत्याही क्षणी मान्सून सुरू होऊ शकतो त्यामुळे शहरातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा सर्वच नोडमधील विविध प्रभागांमध्ये पावसाळी गटारांच्या सफाईची कामे सुरू झाली आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान