शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

कोणत्याही क्षणी मंत्रालयामध्ये आत्मदहन करणार, अश्विनी बिद्रे-गोरे कुटुंबीयांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 13:03 IST

एपीआय अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांडाबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची योग्य ती माहिती हाती स्पष्ट होत नाही, कोणत्याही प्रकारची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोलीस पोहोचवता नाहीत, मुख्यमंत्री भाजप नेत्याच्या भाच्याला वाचवण्यासाठी आमचं सँडविच केलं जातं आहे, असे आरोप राजू गोरे यांनी केले आहेत.

नवी मुंबई - एपीआय अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांडाबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची योग्य ती माहिती हाती स्पष्ट होत नाही, कोणत्याही प्रकारची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोलीस पोहोचवता नाहीत, मुख्यमंत्री भाजप नेत्याच्या भाच्याला वाचवण्यासाठी आमचं सँडविच केलं जातं आहे, असे आरोप राजू गोरे यांनी केले आहेत. अश्विनी बिद्रे गोरे हत्ये प्रकरणात कुटुंबीयांनी 5 नवीन मागण्या केल्या असून यामध्ये सदर केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी, सदर केसच्या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, एसीपी संगीता अल्फान्सो यांची अंतिम सुनावणी होईपर्यंत तपासाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी, आमच्या कुटुंबीयांचे बरे वाईट झाल्यास मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरण्यात यावे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे आजही आरोपींना वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशा मागण्या अश्विनी बिद्रे गोरे कुटुंबीयांनी केल्या आहेत. 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणNavi Mumbaiनवी मुंबई