शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

"तुम्ही जेवण करून घ्या..." माऊलीचे अखेरचे शब्द; लाखोंची गर्दी मात्र आई गमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 20:17 IST

मिस्त्री यांच्या निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे

पनवेल - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला लाखोंचा जनसमुदाय रणरणत्या उन्हात मैदानावर जमला होता. त्यातील काहींना उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात नेले. परंतु उपचारावेळी यातील १२ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने मृत श्रीसेवकांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेत मीनाक्षी मिस्त्री नावाच्या महिला श्रीसेवकाचाही मृत्यू झाला आहे. 

मिस्त्री यांच्या निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे. याबाबत मिनाक्षी मिस्त्री यांचा मुलगा प्रीतिष मिस्त्री म्हणाला की, आई सकाळी ५.३० च्या सुमारास निघाली होती. ७.३० वाजता आईचा कॉल आला तुम्ही जेवण करून घ्या असं तिने सांगितले. त्यानंतर मावशीने ११ वाजता आईला कॉल केला परंतु तिने उचलला नाही. मी कॉल केला पण तोही उचलला नाही. संध्याकाळी साडेसहा वाजता घरी आल्यावर मी बातमी पाहिली तेव्हा मला टेन्शन आले. मी सातत्याने कॉल केला परंतु फोन स्विचऑफ लागत होता. 

त्यानंतर मी माझ्या मित्रांसह शोध घेतला. आईसोबत दुसरे कुणी नव्हते त्यामुळे तिला शोधणे कठीण झाले. मी खारघर पोलिसांनी फोटो दाखवला तेव्हा मृतांमध्ये ती महिला असल्याची पोलिसांनी सांगितले.  ओळख पटवली. तिच्या चेहऱ्यावर थोडा मार लागलेला. चक्कर येऊन ती खाली कोसळली असावी. पोलिसांनी पुढची माहिती दिली असं प्रीतिषने सांगितले.