शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गावठाणात दिल्या पाच हजार नव्या नळजोडणी, तर झोपडपट्टीत २५,५१० स्टँड पोस्ट; नवी मुंबई महापालिकेची कामगिरी 

By नारायण जाधव | Updated: February 26, 2024 18:35 IST

याशिवाय झोपडपट्टी भागात २०११ पर्यंतच्या संरक्षित झोपड्यांनासुद्धा ‘मागेल त्याला नळजोडणी’ देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, यामुळे १३६४ वैयक्तिक नळजोडणींच्या संख्येत वाढ झाली आहे.

नवी मुंबई : हर घर पाणी या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या क्षेत्रातील गावठाणांमध्ये बांधलेल्या सर्व सदनिकांमध्ये पाणी देयके देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यानुसार आतापर्यंत पाच हजार नवीन नळ जोडणी दिल्यामुळे पाणी देयकांच्या उत्पन्नामध्ये पाच कोटी ४१ लाख रुपये कोटी इतकी वाढ झाली आहे.

याशिवाय झोपडपट्टी भागात २०११ पर्यंतच्या संरक्षित झोपड्यांनासुद्धा ‘मागेल त्याला नळजोडणी’ देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, यामुळे १३६४ वैयक्तिक नळजोडणींच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २०११ नंतर अस्तित्वात आलेल्या निवासी झोपडपट्ट्यांतील पाच झोपड्यांच्या समूहास जलमापकासह साधारणत: २५,५१० सामायिक जलजोडणी उभा नळखांब (Standpost) दिलेल्या आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी