शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

विक्रीसाठी आलेला ४० टक्के आंबा खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 23:11 IST

सामान्यांच्या आवाक्याबाहेर; मार्चमध्ये होणार नियमित आवक

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक महिन्यापासून हापूसची आवक होऊ लागली आहे. यामधील ३० ते ४० टक्के माल खराब होऊ लागला आहे. हापूसचे दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. यावर्षी मार्चमध्ये नियमित व मोठ्या प्रमाणात आवक सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.बाजार समितीमध्ये प्रथमच जानेवारीमध्ये नियमित आंब्याची आकव होऊ लागली आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच वर्षाच्या सुरुवातीला ४०० पेट्यांची आवक आली आहे. देवगड व इतर ठिकाणावरून आंबा विक्रीसाठी येत आहे. वास्तविक आंबा हंगाम फेब्रुवारी अखेरीस व मार्चमध्ये सुरू होत असतो; परंतु काही ठिकाणी हंगामापूर्वीच आंबे तयार होतात. या वर्षी हे प्रमाण जास्त आहे. मार्केटमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या मालामधील ३० ते ४० टक्के माल खराब होऊ लागला आहे. एक हजार रुपये डझन दराने या आंब्याची विक्री होत आहे. नरीमन पॉइंट व इतर श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये याची विक्री होत आहे.केरळ व कर्नाटकमधूनही हापूसची आवक सुरू झाली आहे. बाजारभाव जास्त असल्यामुळे सद्यस्थितीमध्ये आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. या वर्षी सर्वत्र उत्पादन चांगले असून, मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होऊन आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येईल, असे मत व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.जानेवारीच्या सुरुवातीपासून आंबा विक्रीसाठी येत आहे. हंगामपूर्व काही ठिकाणी आंबा तयार होतो, असा आंबा सद्यस्थितीमध्ये विक्रीसाठी येत असून त्यामध्ये काही माल खराब होत आहे.- महेश गावडे,फळ व्यापारी, एपीएमसी

टॅग्स :MangoआंबाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई