शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तरुण रोज साडेसात तास इन्स्टा, FB वर; संसद घुसखोरीचे बेरोजगारी हे प्रमुख कारण : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 05:53 IST

१४६ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर या विरोधात इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी सभागृहात उडी मारणे, ही नक्कीच सुरक्षेतील त्रुटी आहे; परंतु यामागचे कारण बेरोजगारी आहे. केंद्र सरकारने या तरुणांना रोजगार दिला नाही. त्यांना एकच मार्ग दिला आहे की, मोबाइलवर इन्स्टाग्राम दररोज साडेसात तास पाहत राहा. त्यामुळे हे तरुण संसदेत उडी मारून आले, अशा शब्दांत काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सरकारवर टीका केली आहे.

१४६ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर या विरोधात इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारने विरोधी पक्षांचे १४६ खासदार निलंबित करून केवळ त्यांचा अपमान केला नाही, तर देशातील ६० टक्के जनतेचा आवाज बंद केला आहे. देशात प्रचंड बेरोजगारी आहे. देशातील तरुणांना आज रोजगार मिळत नाही. मी एक छोटा सर्व्हे केला, त्यातील अभ्यासाने मी हैराण झालो. देशातील तरुण फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्टिटर, फेसबुक आणि मोबाइलवर रोज ७.३० तास घालवत आहेत. देशातील तरुणांचा रोजगार हिसकावून घेतल्याने तरुणांवर ही वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकशाहीसाठी किंमत मोजण्याची तयारी : पवारदेशाची संसद आणि लोकशाही वाचविण्यासाठी जी काही किंमत द्यावी लागेल ती मोजण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्ष तयार आहेत, अशा विधानासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये जोश निर्माण केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाParliamentसंसदSharad Pawarशरद पवार