शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हृदयस्पर्शी! आधी आई गेली मग बाबा, 'त्या' हरल्या नाहीत; मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी तिघींचा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 09:32 IST

कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर सहा मुली पोरक्या झाल्या. सहापैकी चौथ्या क्रमांकाच्या बहिणीने या घटनेनंतर कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. 

नवी दिल्ली - कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. आई-वडिलांचं छत्र हरपल्याने अनेक जण अनाथ झाले आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. आधी आई गेली नंतर बाबा पण मुली हरल्या नाहीत मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी तिघींनी संघर्ष केल्याची घटना समोर आली आहे. आई-व़डिलांचं छत्र हरपलं पण त्यांनी पैसे उधार घेऊन मोठ्या बहिणीचं लग्न लावलं आहे. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर सहा मुली पोरक्या झाल्या. सहापैकी चौथ्या क्रमांकाच्या बहिणीने या घटनेनंतर कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. 

मोठ्या बहिणीचं तिने लग्न करून दिलं असून लहान बहिणींचा ती सांभाळ करत आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर चार अविवाहित बहिणी अनाथ झाल्या. कुटुंब कसं चालवावं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. वडिलांच्या उपचारांसाठी आणि दुकानासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं आव्हान होतं पण यासर्व समस्यांवर मात करण्याचा निर्णय रेश्मानं म्हणजेच चौथ्या क्रमांकाच्या मुलीनं घेतला. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकारकडून मदत मिळते असं समजल्यावर या बहिणींनी वडिलांच्या निधनानंतर मदतीसाठी अर्ज केला. अनेकदा चकरा माराव्या लागला. त्यानंतर 5-6 महिन्यांनी 20 हजार रुपयांची मदत मिळाली मात्र मुख्यमंत्री कोविड चाइल्ड केअर योजनेतून कोणताही लाभ मिळाला नाही.

अधिकाऱ्यांनी तुमच्या वडिलांचा मृत्यू जानेवारीत झाला आहे. ज्या मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनामुळे मार्च ते जून 2021 या कालावधीत मृत्यू झाला आहे, त्यांच्यासाठी ही योजना होती असं सांगितलं. महिला बालकल्याण विभागाकडून अधिकाऱ्यांना अशा कुटुंबांची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी या बहिणींकडून वडिलांच्या कोरोनावरच्या उपचारांची कागदपत्रं मिळवली आणि या वर्षापासून स्पॉन्सर योजनेतून दोन हजार रुपये प्रति महिना पेन्शन सुरू केलं. रेश्माने वडिलांचं बंद असलेलं किराणा दुकान पुन्हा सुरू केलं आणि मोठ्या बहिणीला देखील आधार दिला

भोपाळ जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेंद्र सिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "वडिलांच्या निधनामुळं हे कुटुंब अडचणीत सापडलं आहे. कोविडमुळे वडिलांचं निधन झाल्यानं त्यांना 50 हजार रुपये देण्यात आले आहेत. दोन अल्पवयीन बहिणींना चार हजार रुपये प्रति महिना पेन्शन देण्यात येणार आहे. त्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. आरोग्यविम्यासोबतच दोन्ही मुलींचं वय 23 वर्षं पूर्ण झाल्यावर त्यांच्या खात्यात एकरकमी निधी जमा होईल." रेश्माने लग्नासाठी काही पैसे जमा केले. ओळखीच्यांकडून सामान उधार घेतलं आणि सर्व बहिणींनी मिळून मोठ्या बहिणीचं लग्न लावून दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न