शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

रणगाडे, क्षेपणास्त्रांच्या बळावर आपण वाचू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:08 IST

पाक मंत्री; आर्थिक सुधारणांची संधी गमावली

इस्लामाबाद : पाकिस्तानने आर्थिक विकासाची संधी राजकीय अस्थैैर्यामुळे वाया घालवली. रणगाडे, क्षेपणास्त्रे यांच्या बळावर देश वाचू शकणार नाही. देश आर्थिकदृष्ट्या सबळ व्हायला हवा, असे परखड मत पाकिस्तानचे गृहमंत्री तसेच नियोजन व विकास खात्याचे मंत्री अहसान इक्बाल यांनी व्यक्त केले आहे.भारताचे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानचे त्यावेळचे अर्थमंत्री सरताझ अझीझ यांच्याकडून आर्थिक सुधारणांची संकल्पना घेऊन तिची भारतात अंमलबजावणी केली. बांगलादेशनेही आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला. मात्र या राजकीय अस्थैैर्यामुळे पाकिस्तानने संधी गमावली, असे ते म्हणाले.ते म्हणाले की, पाकिस्तानला पहिली संधी १९६०च्या दशकात चालून आली होती. नंतर १९९०च्या दशकात संधीने दुसऱ्यांदा दरवाजा ठोठावला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :warयुद्धPakistanपाकिस्तान