शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

रणगाडे, क्षेपणास्त्रांच्या बळावर आपण वाचू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:08 IST

पाक मंत्री; आर्थिक सुधारणांची संधी गमावली

इस्लामाबाद : पाकिस्तानने आर्थिक विकासाची संधी राजकीय अस्थैैर्यामुळे वाया घालवली. रणगाडे, क्षेपणास्त्रे यांच्या बळावर देश वाचू शकणार नाही. देश आर्थिकदृष्ट्या सबळ व्हायला हवा, असे परखड मत पाकिस्तानचे गृहमंत्री तसेच नियोजन व विकास खात्याचे मंत्री अहसान इक्बाल यांनी व्यक्त केले आहे.भारताचे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानचे त्यावेळचे अर्थमंत्री सरताझ अझीझ यांच्याकडून आर्थिक सुधारणांची संकल्पना घेऊन तिची भारतात अंमलबजावणी केली. बांगलादेशनेही आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला. मात्र या राजकीय अस्थैैर्यामुळे पाकिस्तानने संधी गमावली, असे ते म्हणाले.ते म्हणाले की, पाकिस्तानला पहिली संधी १९६०च्या दशकात चालून आली होती. नंतर १९९०च्या दशकात संधीने दुसऱ्यांदा दरवाजा ठोठावला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :warयुद्धPakistanपाकिस्तान