शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

होय...आमच्या लष्कराचा कारगिल युद्धात सहभाग होता; पाकिस्तानची प्रथमच कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 09:26 IST

पाक लष्करप्रमुख जन. असीम मुनीर यांचाच कबुलीनामा, भारताच्या सत्यकथनावर शिक्कामोर्तब

इस्लामाबाद : १९९९च्या कारगिल गेले. युद्धामध्ये पाकिस्तान सहभागी होता याची पाकिस्तानच्या लष्कराने जन. असीम मुनीर पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली आहे. पाकिस्तानच्या संरक्षण दिनानिमित्त रावळपिंडी येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी स्वतः ही कबुली दिली. १९४८, १९६५, १९७१ तसेच १९९९मधील कारगिलच्या युद्धात अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला, असेही जनरल मुनीर यांनी कबुल केले.

कारगिल भागात घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने त्यातील अनेकांचे मृतदेह पाकिस्तानने ताब्यात घेतले नव्हते. त्यामुळे भारतीय लष्करानेच या सैनिकांच्या मृतदेहांवर अंतिम संस्कार केले होते. पाकिस्तानने आपल्या काही सैनिकांचे मृतदेह जाहीरपणे नव्हे तर लपूनछपून ताब्यात घेतल्याच्या बातम्या कारगिल युद्धानंतर झळकल्या होत्या. कारगिल युद्धात आमचा सहभाग नव्हता अशीच भूमिका आजवर पाकिस्तानी लष्कराने घेतली होती. मात्र आता जनरल मुनीर यांनी पाकिस्तानच्या कारगिल युद्ध सहभागाची कबुली दिल्याने भारत यासंदर्भात सत्य सांगत होता हे सिद्ध झाले आहे. नियंत्रण रेषेनजीक भारतीय हद्दीत ज्या चौक्यांवर पाकिस्तानने कब्जा केला होता.

सैन्य माघारीची क्लिंटन यांची पाकला सूचना

कारगिल येथून आपले लष्कर माघारी बोलविण्याचा आदेश पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी द्यावा, अशी सूचना अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लेिटन यांनी केली होती. तीन महिने चाललेल्या कारगिल युद्धात भारताचे ५४५ जवान शहीद झाले होते.

पाकिस्तानविरुद्ध भारताने दिले पुरावे

कारगिल युद्धात पाकिस्तानचे लष्कर सहभागी असल्याचे अनेक पुरावे भारताने दिले होते. पाकिस्तानी सैनिकांची पेबुक, त्यांचे गणवेश, शस्त्रे यांचा त्यात समावेश होता. मात्र भारताने सादर केलेले पुरावे खोटे आहेत असाच कांगावा पाकिस्तान करत राहिला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन