शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

यमुनेच्या पाण्यातील प्राणवायूचा दर्जा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 05:49 IST

यमुना नदीत औद्योगिकीकरणातून निर्माण होणारे दूषित पाणी मिसळणे बंद झाल्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे, असे जल बोर्डच्या अधिकाऱ्याने सांगितले.

नवी दिल्ली : लॉकडाऊन लागू झाल्यापासून गेल्या २२ दिवसांत यमुना नदीच्या पाण्यातील प्राणवायूची (आॅक्सिजन) गुणवत्ता सुधारली आहे, असे दिल्ली जल बोर्डाने केलेल्या पाहणीत आढळले आहे. जल बोर्डाने नुकतेच यमुनेच्या पाण्याचे वेगवेगळ्या पाच ठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असलेल्या वजिराबाद, ओखला परिसरातील पाण्याचे नमुनेही होते. वजिराबाद व ओखला येथील पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे.

यमुना नदीत औद्योगिकीकरणातून निर्माण होणारे दूषित पाणी मिसळणे बंद झाल्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे, असे जल बोर्डच्या अधिकाऱ्याने सांगितले. सध्या तपासणी करण्यात आलेले नमुने आंघोळीसाठीही वापरता येईल इतके चांगले असल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊन लागू असल्यामुळे येथील उद्योगधंदे बंद आहेत. या उद्योगांतून मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी नदीत मिसळल्यामुळे ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी प्रदूषित झाले होते.

टॅग्स :riverनदीVaranasiवाराणसी