शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

यमुनेच्या पाण्यातील प्राणवायूचा दर्जा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 05:49 IST

यमुना नदीत औद्योगिकीकरणातून निर्माण होणारे दूषित पाणी मिसळणे बंद झाल्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे, असे जल बोर्डच्या अधिकाऱ्याने सांगितले.

नवी दिल्ली : लॉकडाऊन लागू झाल्यापासून गेल्या २२ दिवसांत यमुना नदीच्या पाण्यातील प्राणवायूची (आॅक्सिजन) गुणवत्ता सुधारली आहे, असे दिल्ली जल बोर्डाने केलेल्या पाहणीत आढळले आहे. जल बोर्डाने नुकतेच यमुनेच्या पाण्याचे वेगवेगळ्या पाच ठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असलेल्या वजिराबाद, ओखला परिसरातील पाण्याचे नमुनेही होते. वजिराबाद व ओखला येथील पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे.

यमुना नदीत औद्योगिकीकरणातून निर्माण होणारे दूषित पाणी मिसळणे बंद झाल्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे, असे जल बोर्डच्या अधिकाऱ्याने सांगितले. सध्या तपासणी करण्यात आलेले नमुने आंघोळीसाठीही वापरता येईल इतके चांगले असल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊन लागू असल्यामुळे येथील उद्योगधंदे बंद आहेत. या उद्योगांतून मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी नदीत मिसळल्यामुळे ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी प्रदूषित झाले होते.

टॅग्स :riverनदीVaranasiवाराणसी