शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जगात सर्वाधिक आत्महत्या भारतात

By admin | Updated: September 5, 2014 14:53 IST

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दर 40 सेकंदांनी भारतात एक आत्महत्या होत असल्याचे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अहवाल : दर 40 सेकंदांना एकाला जीव नकोसा
जिनिव्हा : जगात 2012 मध्ये सर्वाधिक आत्महत्या भारतात झाल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दर 40 सेकंदांनी भारतात एक आत्महत्या होत असल्याचे म्हटले आहे.
हूच्या दक्षिण पूर्व आशिया विभागात हा आत्महत्येचा अंदाजे दर हा हूच्या अन्य विभागांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या आत्महत्या करणा:यांत तरुण आणि वृद्धांची जास्त संख्या आहे.
जगात सर्वाधिक आत्महत्या या दक्षिण-पूर्व आशिया विभागात (दक्षिण-पूर्व आशियातील कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत 39 टक्के) होतात. 2०12 मध्ये भारतात 258क्75 लोकांनी आत्महत्या केल्या त्यात 99977 महिला होत्या. भारतातील आत्महत्येचा दर हा दर 1 लाख लोकांमागे 21.1 टक्के आहे. अशा प्रकारचा अहवाल हूने प्रथमच प्रसिद्ध केला आहे. त्यात जगातील  आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न आणि आत्महत्येचे यशस्वीपणो रोखलेले प्रयत्नांचे व्यापक चित्र आहे, असे हूच्या मेंटल हेल्थ अँड सबस्टॅन्स अब्यूज विभागाचे संचालक डॉ. शेखर सक्सेना यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
 
4आत्महत्याप्रवण देशांत गुयाना (दर 1 लाखामागे 44.2)    व उत्तर व दक्षिण कोरिया (दर एक लाखामागे अनुक्रमे 38.5 व 28.9).