शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

जगात सर्वाधिक आत्महत्या भारतात

By admin | Updated: September 5, 2014 14:53 IST

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दर 40 सेकंदांनी भारतात एक आत्महत्या होत असल्याचे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अहवाल : दर 40 सेकंदांना एकाला जीव नकोसा
जिनिव्हा : जगात 2012 मध्ये सर्वाधिक आत्महत्या भारतात झाल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दर 40 सेकंदांनी भारतात एक आत्महत्या होत असल्याचे म्हटले आहे.
हूच्या दक्षिण पूर्व आशिया विभागात हा आत्महत्येचा अंदाजे दर हा हूच्या अन्य विभागांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या आत्महत्या करणा:यांत तरुण आणि वृद्धांची जास्त संख्या आहे.
जगात सर्वाधिक आत्महत्या या दक्षिण-पूर्व आशिया विभागात (दक्षिण-पूर्व आशियातील कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत 39 टक्के) होतात. 2०12 मध्ये भारतात 258क्75 लोकांनी आत्महत्या केल्या त्यात 99977 महिला होत्या. भारतातील आत्महत्येचा दर हा दर 1 लाख लोकांमागे 21.1 टक्के आहे. अशा प्रकारचा अहवाल हूने प्रथमच प्रसिद्ध केला आहे. त्यात जगातील  आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न आणि आत्महत्येचे यशस्वीपणो रोखलेले प्रयत्नांचे व्यापक चित्र आहे, असे हूच्या मेंटल हेल्थ अँड सबस्टॅन्स अब्यूज विभागाचे संचालक डॉ. शेखर सक्सेना यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
 
4आत्महत्याप्रवण देशांत गुयाना (दर 1 लाखामागे 44.2)    व उत्तर व दक्षिण कोरिया (दर एक लाखामागे अनुक्रमे 38.5 व 28.9).