शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'व्हेलेंटाइन्स डे'ला विरोध: चेन्नईमध्ये लावलं कुत्रे-गाढवांचं लग्न, हैदराबादमध्ये निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 15:11 IST

देशातील अनेक भागात बजरंग दलासह इतर संघटनांकडून विरोध केला जातो आहे.

नवी दिल्ली- देशभरात आज व्हेलेंटाइन्स डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा केला जातो आहे. प्रेमी युगुलांनी आजचा दिवस खास करण्यासाठी विविध योजनाही आखल्या आहेत. पण अशी काही लोक आहेत ज्यांचा व्हेलेंटाइन्स डेला कडाडून विरोध आहे. देशातील अनेक भागात बजरंग दलासह इतर संघटनांकडून विरोध केला जातो आहे. गुजरातपासून ते तामिळनाडू पर्यंत देशाच्या अनेक शहरात व्हेलेंटाइन्स विरोधात आंदोलन सुरू आहे. चेन्नईमध्ये विविध अंदाजात विरोध दर्शविला. चेन्नईत हिंदू फ्रंटच्या काही कार्यकर्त्यांनी व्हेलेंटाइन्स डेला विरोध करत कुत्रा व गाढवाचं लग्न लावलं. हैदराबादमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली तसंच पोस्टर्स आणि पुतळे जाळून विरोध केला. 

 

गुजरातमध्ये बजरंग दल कार्यकर्त्यांनी जोडप्यांना त्रास देऊन व्हेलेंटाइन्स डेला विरोध केला. अहमदाबादमध्ये साबरमती रिव्हरफ्रंटच्या काही कार्यकर्त्यांनी जोडप्यांना त्रास दिला. दरम्यान, या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. व्हेलेंटाइन्स डे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याने तो दिवस साजर करण्याची गरज नाही. दुसरीकडे नागपूरमध्येही व्हेलेंटाइन्स डेला विरोध करण्यात आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून विरोध दर्शविला. रस्त्यावर कुणीही मुलगा-मुलगी फिरताना दिसले तर त्यांचं लग्न लावून दिलं जाईल, असं त्या कार्यकर्त्यांनी म्हंटलं. 

 

13 फेब्रुवारी रोजी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील हॉटेल व पबमध्ये व्हेलेंटाइन्स डेनिमित्ताने कुठलाही कार्यक्रम न आयोजीत करण्याची धमकी दिली होती. व्हेलेंटाइन्स डे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याने तो साजर झालाच नाही पाहिजे, अशी भूमिका बजरंग दलाची आहे. दरम्यान, बजरंग दलासह इतर संघटनांचा विरोध पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डे