शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तीन मुलांसह 'ति'चा प्रियकरासोबत पोबारा; दागिने, पैसे गायब; २० वर्षांची साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 11:31 IST

विवाहित महिला आपल्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेल्याने केवळ गावातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात त्याची चर्चा सुरू झाली आहे.

एस. पी. सिन्हा -पाटणा - मुझफ्फरपूर जिल्ह्यातील एक विवाहित महिला आपल्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेल्याने केवळ गावातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात त्याची चर्चा सुरू झाली आहे. ती आपल्या तिन्ही मुलांसह पळून गेल्याने नवऱ्याने आता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

तब्बल २० वर्षांपूर्वी विवाह झालेल्या महिलेने घरातून मुलांसह पलायन करताना सर्व दागिने आणि १५ हजार रुपयेही नेले. त्यामुळे घरात चोरी केली आणि मुलांचे अपहरण केले, अशी तक्रार तिच्या नवऱ्याने केली आहे. तो शाळेत नोकरी करतो. मुलांची वये ९, ५ आणि ३ अशी आहेत. पत्नीला माझ्यायासोबत राहायचे नसेल, तर हरकत नाही. पण मुले तरी मला मिळावीत, अशी विनंती नवऱ्याने केली आहे. तो रोज पोलीस ठाण्यात जाऊन मुलांचा तपास लागला का, हे विचारत आहे. नवरा संध्याकाळी परत आला, तेव्हा घर बंद दिसले. 

काय घडले? -या महिलेचे तिच्यापेक्षा १० वर्षाने लहान असलेल्या शेजारी तरुणाशी प्रेम प्रकरण होते. पण शेजारी खूप लहान असल्याने आपल्याला कधी संशयही आला नाही, असे नवऱ्याने सांगितले. आपल्या तिन्ही मुलांचे आधार कार्ड तयार करायचे आहेत, त्यासाठी मी मुलांना घेऊन सरकारी कार्यालयात जाते, असे तिने नवऱ्याला सांगितले होते. नवरा शाळेत गेल्यानंतर ती मुलांसह आणि दागिने, पैसे घेऊन घरातून बाहेर पडली. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टBiharबिहार