शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दिल्लीत थंडीनं तोडला गेल्या 22 वर्षांचा रेकॉर्ड, तापमान 12 डिग्रीच्या आसपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 08:29 IST

दिल्लीत मोठ्या प्रमाणात शीतलहरी वाहू लागल्या असून, कमालीचा गारठा जाणवू लागला आहे.

नवी दिल्लीः दिल्लीत मोठ्या प्रमाणात शीतलहरी वाहू लागल्या असून, कमालीचा गारठा जाणवू लागला आहे. दिल्लीचं तापमान 22 अंश सेल्सियसच्या खाली गेलेलं नव्हतं. 27 वर्षांत दुसऱ्यांदा कमाल तापमान 12.2, तर किमान तापमान 10.4 एवढं नोंदवण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत सूर्याची किरणंही दिल्ली-एनसीआरमध्ये दिसलेली नाहीत. बुधवारीही थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. थंडीनं दिल्लीकरांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. जवळपास कमाल तापमान 12.2 डिग्री सेल्सियस राहिलं आहे. तर किमान तापमान 10.4 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं होतं. स्वेटर परिधान केल्यानंतर ही लोक थंडावलेले आहेत. राजधानीचं तापमान इतर पर्वतीय भागांच्या तापमानापेक्षा कमी झालं आहे.दिल्लीतल्या नजफगडमध्ये दिवसा कमालीची थंडी जाणवते आहे. इथे जास्त करून तापमान 11.1 अंश सेल्सियस राहिलं आहे. तसेच जफरपूर आणि मंगेशपूरमध्ये तापमान 11.6 डिग्री, पूसामध्ये तापमान 11.7 डिग्री अंश सेल्सियस नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 28 डिसेंबर 1997मध्ये राजधानीचं तापमान 11.3 डिग्री सेल्सियस नोंदवलं गेलं होतं. हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांच्या मते, पश्चिमी हिमालयाच्या क्षेत्रातून शीत लहरी दिल्लीपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यातच आकाशात काळे ढग दाटून आल्यानं सूर्याची किरणं जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळेच ही थंडीची लाट कायम आहे.