शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

'जमावाचा हिंसाचार खपवून घेणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 03:37 IST

जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराचा आपण व केंद्र सरकार तीव्र निषेध करीत असून, अशा घटनांतील आरोपींविरोधात कडक कारवाई करावी

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराचा आपण व केंद्र सरकार तीव्र निषेध करीत असून, अशा घटनांतील आरोपींविरोधात कडक कारवाई करावी, अशा सूचना राज्यांना दिल्या आहेत. अफवा पसरविल्या जाऊ नयेत म्हणून सोशल मीडिया कंपन्यांनीही काळजी घ्यावी, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले.स्वामी अग्निवेश यांना झारखंडमध्ये झालेली मारहाण, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केलेले ट्रोलिंग आदी मुद्दे काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी उपस्थित केले होते. त्यावर निवेदन करताना राजनाथ सिंह म्हणाले की, जमावाच्या हिंसाचारात काही निरपराधांचे बळीही गेले आहेत. कायदा व सुव्यवस्था हा राज्यांचा विषय असला तरी स्थिती बिघडत असेल तर केंद्र सरकार गप्प बसणार नाही.जयंत सिन्हा यांचा विरोधकांकडून निषेधझारखंड येथील एका मांस विक्रेत्याला ठार मारणाºया सात आरोपींचा पुष्पहार घालून सत्कार करणाºया केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांचा विरोधी सदस्यांनी जोरदार निषेध केला. विमानतळांच्या आधुनिकीकरणावर उत्तर देण्यासाठी सिन्हा उभे राहताच विरोधी सदस्यांनी अध्यक्षांसमोरील जागेत जाऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. जयंत सिन्हा यांनी माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती. त्याकडे दुर्लक्ष करीत सिन्हा यांनी उत्तर देणे सुरूच ठेवले. नितीन गडकरी यांनी विरोधकांना आपापल्या जागेवर जाण्याची विनंती केली. अर्थात सिन्हा यांचे उत्तर संपताच विरोधक आपल्या जागी गेले. आरोपींचा सत्कार केल्याबद्दल सिन्हा यांनी याआधी दिलगिरी व्यक्त केली आहे.>भाजपा सदस्यांकडूनच निषेधलोकांचे बळी घेणे, चोप देणे हे नित्याचे प्रकार झाले असल्याचा आरोप करून वेणुगोपाल म्हणाले की, हे घडूनही केंद्र सरकार शांतच आहे. एका प्रकरणातील आरोपींचा तर केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनीच सत्कार केला. याला कायद्याचे राज्य म्हणायचे का? ही स्थिती गंभीर असून लोकशाही वाचविण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलावीत. जमावाचा हिंसाचार रोखण्यासाठी कडक कायदा करायला हवा. त्यांचे भाषण सुरू असताना भाजपाचे काही सदस्य त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह