शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गयामध्ये मांझीच पुन्हा मारणार का बाजी? ५० वर्षांपासून मतदारसंघ आहे राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2024 05:33 IST

१९६७ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला. 

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : मोक्ष आणि ज्ञानाची भूमी असलेला गया लोकसभा मतदारसंघ गेल्या ५० वर्षांपासून राखीव असून, येथून सातत्याने मांझी समाजाचे उमेदवार विजयी होत आले आहेत. 

फाल्गू नदीच्या काठावर वसलेला गया जिल्हा अनेक छोट्या टेकड्यांनी वेढलेला आहे. फाल्गूमध्ये तर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे याला मोक्ष व ज्ञानाची भूमीही म्हणतात. येथेच राजकुमार सिद्धार्थ ज्ञानप्राप्तीनंतर भगवान गौतम बुद्ध बनले. येथे मोठे कारखाने नाहीत, पण गया तिलकुटसाठी (तीळपट्टी) प्रसिद्ध आहे. 

गया लोकसभा मतदारसंघ गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून राखीव आहे. १९५२ मध्ये अस्तित्वात आलेल्या या जागेवर पहिल्यांदा काँग्रेसने झेंडा फडकावला होता. त्यानंतर १९५२ मध्येच येथे प्रजा सोशालिस्ट पार्टीचा झेंडा फडकला. १९६७ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला. 

मांझी समाजाचे वर्चस्व

- २००९ पर्यंत या जागेवर मांझी समाजाचे उमेदवार विजयी होत आले होते. २०१९च्या निवडणुकीतही येथून विजय मांझी खासदार झाले. 

- यावेळीही महादलित समाजातील मांझी यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गयामध्ये एकूण २८,६२,०६० मतदार आहेत. यातील सर्वाधिक मतदार मांझी समाजाचे आहेत.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Biharबिहार