शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

केंद्रात होणार खांदेपालट ?

By admin | Updated: November 9, 2015 03:33 IST

बिहार विधानसभा निवडणुकीचा थेट परिणाम केंद्रीय मंत्रिमंडळात दिसणार, असे संकेत आहेत. बिहारमधून मंत्रिमंडळात असलेल्यांना बाजूला सारून त्यांची जागा उत्तर प्रदेश व आसाममधील नेत्यांनी भरली जाऊ शकते.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा थेट परिणाम केंद्रीय मंत्रिमंडळात दिसणार, असे संकेत आहेत. सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानली, तर बिहारमधून मंत्रिमंडळात असलेल्यांना बाजूला सारून त्यांची जागा उत्तर प्रदेश व आसाममधील नेत्यांनी भरली जाऊ शकते. विधानसभा निवडणुकांच्या यादीत आता आसाम आणि उत्तर प्रदेश आहे हे त्याचे कारण.निकालानंतर नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हे राष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणारे असतील, असे म्हटले आहे. या निकालांनी देशपातळीवर मतदारांसमोर भाजपला ठोस असा पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे, असे यादव नितीशकुमारांचे म्हणणे. यामुळे उत्तर प्रदेश व आसाममधील निवडणुका भाजप व त्याच्या मित्रपक्षांसाठी खूपच महत्त्वाच्या असतील. या पार्श्वभूमीवर तेथील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन जनमत अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.