शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

मासिक प्लानची वैधता केवळ २८ दिवस का? ‘ट्राय’नं टेलिकॉम कंपन्यांकडे मागितले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 11:24 IST

ट्रायने मुख्यत्वे मासिक प्लानबाबत म्हणणे मांडण्याचे निर्देश टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. आजमितीस देशातील सर्वच दूरसंचार कंपन्यांच्या मासिक प्लानची वैधता २८ दिवस आहे. त्यामुळे ग्राहकांना एका वर्षात १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावे लागते.

मुंबई : २८ दिवसांचा रिचार्ज मासिक प्लान म्हणून का विकता, असा सवाल करीत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने टेलिकॉम कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्यामुळे ट्रायने हे पाऊल उचलले आहे.

ट्रायने मुख्यत्वे मासिक प्लानबाबत म्हणणे मांडण्याचे निर्देश टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. आजमितीस देशातील सर्वच दूरसंचार कंपन्यांच्या मासिक प्लानची वैधता २८ दिवस आहे. त्यामुळे ग्राहकांना एका वर्षात १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावे लागते. एक महिन्याचे अतिरिक्त शुल्क कंपन्या त्यांच्याकडून आकारतात, असा ग्राहकांचा आक्षेप असल्याचे ट्रायने म्हटले आहे. पोस्टपेड प्लानसाठी देयकसाखळी ही ३० दिवसांची, तर प्रीपेड ग्राहकांच्या मासिक प्लानची वैधता २८ दिवस आहे. सर्व ग्राहकांसाठी ३० दिवसांची देयकसाखळी का नाही, याबाबत स्पष्टीकरण देण्याची सूचना ट्रायने केली आहे. संबंधित सर्व दूरसंचार कंपन्यांनी ११ ते २५ जून २०२१ पर्यंत आपले म्हणणे मांडावे, असेही नमूद केले आहे.

ग्राहकांचे आक्षेप -- मासिक प्लान वैधता २८ दिवस का?- प्रीपेड आणि पोस्टपेडची देयकसाखळी समान का नाही?- ग्राहकांनी वर्षाला १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज का करावे?दोन महिन्यांपुढील रिचार्जवर आणखी लूट?दूरसंचार कंपन्यांनी मासिक रिचार्जची वैधता दोन दिवसांनी कमी केली असली तरी त्यापुढील सर्व रिचार्जचा कालावधी चार, सहा, आठ दिवसांपर्यंत कमी केलेला आढळतो. म्हणजे दोन महिन्यांच्या रिचार्जची वैधता ५६ दिवस, तीन महिन्यांसाठी ८४ दिवस आणि एका वर्षाच्या प्लानची वैधता ३५६ दिवस आहे. दिवसाला भरघोस डेटा वापरायला मिळत असल्यामुळे ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात, अशी माहिती दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. 

टॅग्स :MobileमोबाइलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय