शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

संघ का वाढवतोय मुस्लिमांशी जवळीक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 12:24 IST

संघाने १९९० च्या दशकात वरिष्ठ अधिकारी इंद्रेश कुमार यांच्या संयोजनात राष्ट्रीय मुस्लीम मंचचे गठन तर केले होते

शरद गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी मशीद व मदरशांमध्ये का जात आहेत? मुस्लिमांमध्ये स्वीकारार्हता वाढवायची आहे की आंतरराष्ट्रीय दबावात प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे? 

संघाने १९९० च्या दशकात वरिष्ठ अधिकारी इंद्रेश कुमार यांच्या संयोजनात राष्ट्रीय मुस्लीम मंचचे गठन तर केले होते; परंतु यात संघ कधीही यशस्वी झालेला नाही. श्रीराम जन्मभूमी आंदोलनापासून गुजरात दंगलींपर्यंत दरी मिटली नाही. मागील काही वर्षांत मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर संघ पहिल्यापेक्षा मजबूत होऊन पुढे आला आहे. कधी गोरक्षेच्या नावावर हत्या व कधी दहशतवादाच्या नावावर कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारवर संघाची प्रतिमा कट्टर हिंदुत्वाची झाली. अमेरिका व ब्रिटनमध्ये सत्तांतर झाल्यावर कट्टर हिंदुत्वाच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. साध्वी ऋतुंभरा यांचा चार दिवसीय दौरा ब्रिटन सरकारने हेट स्पीचमुळे रद्द केला. त्यांना अमेरिकेहून परतावे लागले.  इंग्लंडच्या लिसेस्टर शहरात रस्त्यांवर पोलिसांच्या समोर हिंदू-मुस्लिमांमध्ये झालेला संघर्ष ब्रिटनच्या माध्यमांनी उचलून धरला आहे. राष्ट्रीय मुस्लीम मंचचे संयोजक व संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार म्हणतात की, मंचच्या विचारानुसार संघ सतत मुस्लिमांशी संपर्क वाढवत आहे. संघ नेहमी लोकांना व समुदायांना जोडण्याच्या बाजूने आहे.

उग्र हिंदुत्वाला सौम्य करायचे आहेमुस्लिमांशी जवळीक वाढत आहे व उग्र हिंदुत्वाची धार काहीशी सौम्य करायची आहे, हा संदेश आपल्या काऱ्यकर्त्यांना द्यायचा आहे. त्याचमुळे मागील एक वर्षाच्या कालावधीत संघप्रमुखांनी चार वेळा मुस्लिमांशी केवळ चर्चाच केलेली नाही तर गुरुवारी प्रथमच मशीद व मदरशाला भेट दिली. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMuslimमुस्लीमMohan Bhagwatमोहन भागवत