शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

संघ का वाढवतोय मुस्लिमांशी जवळीक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 12:24 IST

संघाने १९९० च्या दशकात वरिष्ठ अधिकारी इंद्रेश कुमार यांच्या संयोजनात राष्ट्रीय मुस्लीम मंचचे गठन तर केले होते

शरद गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी मशीद व मदरशांमध्ये का जात आहेत? मुस्लिमांमध्ये स्वीकारार्हता वाढवायची आहे की आंतरराष्ट्रीय दबावात प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे? 

संघाने १९९० च्या दशकात वरिष्ठ अधिकारी इंद्रेश कुमार यांच्या संयोजनात राष्ट्रीय मुस्लीम मंचचे गठन तर केले होते; परंतु यात संघ कधीही यशस्वी झालेला नाही. श्रीराम जन्मभूमी आंदोलनापासून गुजरात दंगलींपर्यंत दरी मिटली नाही. मागील काही वर्षांत मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर संघ पहिल्यापेक्षा मजबूत होऊन पुढे आला आहे. कधी गोरक्षेच्या नावावर हत्या व कधी दहशतवादाच्या नावावर कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारवर संघाची प्रतिमा कट्टर हिंदुत्वाची झाली. अमेरिका व ब्रिटनमध्ये सत्तांतर झाल्यावर कट्टर हिंदुत्वाच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. साध्वी ऋतुंभरा यांचा चार दिवसीय दौरा ब्रिटन सरकारने हेट स्पीचमुळे रद्द केला. त्यांना अमेरिकेहून परतावे लागले.  इंग्लंडच्या लिसेस्टर शहरात रस्त्यांवर पोलिसांच्या समोर हिंदू-मुस्लिमांमध्ये झालेला संघर्ष ब्रिटनच्या माध्यमांनी उचलून धरला आहे. राष्ट्रीय मुस्लीम मंचचे संयोजक व संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार म्हणतात की, मंचच्या विचारानुसार संघ सतत मुस्लिमांशी संपर्क वाढवत आहे. संघ नेहमी लोकांना व समुदायांना जोडण्याच्या बाजूने आहे.

उग्र हिंदुत्वाला सौम्य करायचे आहेमुस्लिमांशी जवळीक वाढत आहे व उग्र हिंदुत्वाची धार काहीशी सौम्य करायची आहे, हा संदेश आपल्या काऱ्यकर्त्यांना द्यायचा आहे. त्याचमुळे मागील एक वर्षाच्या कालावधीत संघप्रमुखांनी चार वेळा मुस्लिमांशी केवळ चर्चाच केलेली नाही तर गुरुवारी प्रथमच मशीद व मदरशाला भेट दिली. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMuslimमुस्लीमMohan Bhagwatमोहन भागवत