शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

काश्मीरबाबत आधी का ठरविले नाही?

By admin | Updated: August 24, 2015 01:43 IST

पाकिस्तानला काश्मीर मुद्दा उपस्थित करण्यात एवढे स्वारस्य होते तर उफा येथील बैठकीतच त्याचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला

नवी दिल्ली : पाकिस्तानला काश्मीर मुद्दा उपस्थित करण्यात एवढे स्वारस्य होते तर उफा येथील बैठकीतच त्याचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला. दुसरीकडे मोदी सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केला आहे. पाकिस्तानातील प्रसिद्धिमाध्यमांनी मात्र चर्चा रद्द होण्याचे खापर अपेक्षेप्रमाणे भारतावर फोडले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी उफा बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चेची सहमती दर्शविली असताना पाकने या बैठकीच्या अजेंड्याला फारकत दिल्याचा आरोप करतानाच राजनाथसिंह यांनी भविष्यातील चर्चा या देशाच्या भूमिकेवरच निर्भर राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीर मुद्द्यावर कोणतीही चर्चा होणार नाही असे सांगत अखेरची खीळ घातली. आपण सामोरे जाण्याऐवजी केवळ माघारच घेत आहोत, असे हुरियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाईज उमर फारूक यांनी सांगितले. चर्चा ऐनवेळी रद्द झाल्याने आमची निराशा झाली. पण दोन्ही देशांनी लवकरच पुन्हा चर्चा करावी, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.भारत-पाक चर्चा रद्द होणे निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिली असताना माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी सर्व खापर फुटीरतावादी नेत्यांवर फोडले आहे. ओमर अब्दुल्ला यांनीही नाराजी व्यक्त केली.पाकने बनवले खेळणे। चर्चेचा मुद्दा ज्या पद्धतीने हाताळला ते पाहता मोदी सरकार पाकच्या हातचे खेळणे बनल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेसने केला आहे.पाकची लंगडी भूमिका । चर्चेतून माघार घेतल्यामुळे पाकची दहशतवादासंबंधी भूमिका उघडी पडली आहे, असे सांगत भाजपाने काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला.(लोकमत न्यूज नेटवर्क)