शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येतच का हवं? फारूक अब्दुलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 12:30 IST

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात फारूक अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी राम मंदिर मुद्द्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि शिवसेनेला टोलाही लगावला आहे. जर प्रभू श्रीराम हे संपूर्ण विश्वाचे आहेत, तर त्यांचे मंदिर केवळ अयोध्येतच का ? असा प्रश्न फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. 

'मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया, असं बोलणं मोदींना शोभतं का?

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात फारूक अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरुनही भाजपाला लक्ष्य केलं. जर प्रभू श्रीराम हे अवघ्या विश्वाचे आणि सर्वव्यापी आहेत, तर त्यांचे मंदिर केवळ अयोध्येतच का, असा प्रश्न अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. त्यावर, तेथे उपस्थित जदयू नेता पवन वर्मा यांनी अब्दुल्ला यांच्या प्रश्नावर उत्तर दिले. अयोध्या हे प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थळ आहे. त्यामुळे अयोध्येत श्रीरामांचे मंदिर व्हावे ही हिंदूंची भावना आहे. मग, अयोध्येत मंदिर का होऊ शकत नाही ? असा उलट प्रश्न पवन वर्मा यांनी विचारला. दरम्यान, अब्दुल्ला यांनी मोदींच्या भाषणातील आई-वडिलांच्या उल्लेखाबद्दलही मोदींवर टीका केली. मोदी नेहमी आपल्या भाषणात स्वत:च्या आई-वडिलांचा उल्लेख करतात. मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया ?. पण पंतप्रधानांना हे शोभतं का, असा सवाल फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या