शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

खटले का रेंगाळतात? 'कायद्याचे राज्य' हा लोकशाहीचा आत्मा पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 08:57 IST

'कायद्याचे राज्य' हा लोकशाहीचा आत्मा आहे.

ड. नितीन देशपांडे, कायदेतज्ज्ञ 

'कायद्याचे राज्य' हा लोकशाहीचा आत्मा आहे. ते प्रस्थापित करणे ही लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांची जबाबदारी आहे. विधिमंडळ कायदे करते, नोकरशाही आणि न्यायालये त्यांची अंमलबजावणी करतात, कायद्याचा भंग झाला तर तसा अर्ज करून न्यायालयाला सक्रिय केले जाते. न्यायालये कायदेभंग करणान्याचे कृत्यासाठी योग्य ते हुकूम करतात. ही झाली कायद्याच्या राज्याची ढोबळ संकल्पना, वन्ऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर गुन्हा होतो. तुम्ही आम्ही पेटून उठती, वाटू लागते अपराध्यांना आत्ताच्या आता शिक्षा झाली पाहिजे पण आरोपी जामिनावर सुटतो, खटला रेंगाळतो आणि आपण म्हणतो, या जगात न्याय आहे की नाही? बऱ्याचदा काही गुन्ह्यांची झळ समाजातल्या फार मोठ्या घटकांना पोहोचते.

उदा गुंतवणूकदारांची फसवणूक, परीक्षेच्या निकालातले घोटाळे, हे लक्षात घेतले पाहिजे की गुन्हा कितीही गंभीर असला तरी आरोपीला बचावाची पूर्ण संधी द्यावी लागते. तो तपासाला सहकार्य करत असेल आणि पळून जाण्याची शक्यता नसेल तर न्यायालय अशा आरोपीला जामीन देते. प्रकरण निकाली काढताना दोन्ही पक्षांच्या बाजूच्या आणि विरुद्धच्या पुराव्यांची न्यायालय निष्पक्षपणे छाननी करून मगच आरोपीला दोषी किंवा निर्दोष ठरवते किंवा दावा मान्य वा खारीज करते. आपण ऐकीव बाबींवर विसंबून किंवा बातम्या वाचून एखाद्याला दोषी ठरवतो पण न्यायालये तसे करू शकत नाहीत. यावावतीतले न्यायालयीन निकष हे परिपक्व, तटस्थ आणि सर्वांगीण विचार करून निर्णयाप्रद येण्यासाठी मदत करणारे असतात म्हणून न्यायालयीन निर्णय आणि सर्वसामान्य माणसांचे मत यात फरक जाणवती. अशाने न्यायालयाविषयी गैरसमज होतात. त्याला उपाय म्हणजे नागरिकांनी न्यायव्यवस्थेचे कामकाज कसे चालते याची माहिती करून घेणे. 

न्यायालयीन विलंब का?याचे एका वाक्यात उत्तर देणे शक्य नाही. न्यायालयात खटला लावला तर प्रतिपक्षाला समन्स लावण्यापासून डोकेदुखी सुरू होते. मग निरनिराळे अर्ज, त्यावर होणारी छोटी-छोटी अपिले वयात बराच वेळ जातो. न्यायालयात बाजूने निकाल लागला तरी अमलबजावणी ही पण मोठी समस्या आहे. न्यायालयीन खटल्यांमधील वयाच खटल्यात दम नसतो. चिलबाचा फायदा घेऊन काही तडजोड मूल्य मिळेल का? अशा आशेने हे खटले दाखल होतात. त्याने न्यायालयीन कामाचा योजा वाढला आहे.

फौजदारी खटल्यातही गुन्हा पडल्यानंतर प्रकरण लांचले तर साक्षीदार उपलब्ध होणे दुरापास्त होते. कारण मृत्यु, स्थलांतर इत्यादी. काहीवेळा ते फुटतात. समन्ना टाळून, साक्ष देताना खोटे बोलून, हुकुमनाम्याच्या अमलबजावणीत अडथळा आणून, काहीच टम नसलेले खटले लावून आपणच न्यायदानाच्या विलंबास हातभार लावतो. 

टॅग्स :Courtन्यायालयdemocracyलोकशाही