शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

विराटने परदेशात विवाह का केला? - भाजपा आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:54 IST

विराट कोहलीने भारतात पैसे कमावले, नाव कमावले, पण तो लग्न करायला परदेशात गेला, याबद्दल गुणाचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी टीका केली आहे.

गुणा (मध्य प्रदेश) : विराट कोहलीने भारतात पैसे कमावले, नाव कमावले, पण तो लग्न करायला परदेशात गेला, याबद्दल गुणाचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी टीका केली आहे.कौशल्यविकास केंद्राचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, या देशात पैसे कमावणाºया विराटला विवाहासाठी जागा सापडली नाही की काय? की भारत त्याला अस्पृश्य आहे.भगवान राम, भगवान कृष्ण, विक्रमादित्य, युधिष्ठिर यांनी याच भूमीवर विवाह केला. आपल्यापैकी कोणीही विवाहासाठी परदेशात गेलो नाही. पण इथे करोडो रुपये कमावणाºया कोहलीने विवाहासाठी इटलीत खर्च केला. विराटला भारताविषयी आदर नाही, असे सांगून आ. शाक्य यांनी तो देशभक्त नसल्याचेच सिद्ध होत नाही का?, असा प्रश्नही केला आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीVirat Anushka Weddingविराट अनुष्का लग्नBJPभाजपा