शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 12:34 IST

AAP Arvind Kejriwal And BJP : अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केजरीवाल म्हणाले की, 'आप' सरकारने दहा वर्षे प्रामाणिकपणे दिल्लीतील जनतेची सेवा केली. या काळात अशी अनेक कामं झाली जी देशातील इतर कोणत्याही सरकारने केली नाहीत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी जनतेला भारतीय जनता पक्षाला (भाजपा) मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे.

दिल्लीमध्ये भाजपाची सत्ता आल्यास आप सरकारच्या मोफत वीज, आरोग्य सेवा, शिक्षण आणि महिलांसाठी बस प्रवासाच्या योजना बंद होतील, असा दावा त्यांनी केला. तसेच "तुम्ही भाजपाला मत दिल्यास, तुम्ही तुमची बिलं भरायची की तुमच्या मुलांची काळजी घ्यायची हे पाहावं लागेल."

"शून्य वीज बिल आता दिल्लीकरांसाठी सामान्य गोष्ट आहे, आप सत्तेत येण्यापूर्वी, वीज बिल १० हजार रुपयांपर्यंत पोहोचलं होतं. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. सत्तेत आल्यानंतर, मी मार्चमध्ये ही 'वाढीव' पाणी बिलं माफ करेन" असंही केजरीवालांनी म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधीच अरविंद केजरीवाल सतत पदयात्रा करत आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, भाजपाचे नेते वीरेंद्र सचदेवा यांनी दावा केला की, अरविंद केजरीवाल यांना माहीत आहे की, त्यांचा पक्ष आगामी निवडणुकीत हरणार आहे. ते आपल्या सरकारच्या योजनांबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपाPoliticsराजकारण