शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

तरुण विसरभोळे का होताहेत! ३५ ते ४० वर्षे वयातच होतोय स्मृतिभ्रंश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 12:40 IST

कमी वयात ब्रेन स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क. नवी दिल्ली : सध्या तरुणांमध्ये वृद्धांमध्ये विसरभोळेपणासाठी कारणीभूत ठरणारा व्हॅस्कूलर आणि  अल्झायमर डिमेंशिया आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  त्यामुळे  अनेक तरुण उपचारांसाठी डॉक्टरांकडे येत आहेत. 

डॉक्टरांच्या मते, सतत ताण  घेणे आणि एकाचवेळी अनेक कामे एकाचवेळी करणे (मल्टीटास्किंग) यामुळे तरुणाईमध्ये विस्मरणाचा आजार वाढला आहे. खराब अन्न, टेन्शन आणि अधिक वेळ मोबाईल आणि लॅपटॉपवर राहिल्याने मेंदूच्या नसांवर ताण वाढत आहे. त्यामुळे कमी वयात ब्रेन स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण वाढत आहे.

खराब जीवनशैलीमुळे तरुण तणावाखाली आहेत. ३५-४० व्या वर्षी ते वृद्धापकाळाच्या आजाराने त्रस्त आहेत. मेंदूला विश्रांती न दिल्यास मेंदूच्या नसांमध्ये अमॉइलाइड प्रोटीन जमा होते. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते. - डॉ. एम. सुकुमार, तज्ज्ञ

तुमच्यामध्ये आहेत का ही लक्षणे ? - काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जातो, पण तिथे गेल्यावर काय घ्यायचे तेच विसरतो.- परीक्षेच्या तयारीसाठी खूप मेहनत घेत अभ्यास केला, मात्र पेपरमध्ये उत्तर लिहिताना अर्धी उत्तरे विसरलो.- कधी कोणी खूप दिवसानंतर भेटला तर त्याचे नावच आठवत नाहीत.- एका खोलीतून उठून दुसऱ्या खोलीत काही कामासाठी गेलो, पण तिथे पोहोचल्यावर कोणत्या कामासाठी आलो हेच विसरलो.

मोठ्या संस्थेत काम करीत असलेल्या एका अधिकाऱ्याला वयाच्या ४० व्या वर्षी स्मृतिभ्रंश झाला आहे. ते २४ कामांचाच विचार करतात, ते एकटे राहतात. त्यामुळे वृद्धांच्या आजाराने त्यांना घेरले.

एका आयटी कंपनीत काम करणारी ४१ वर्षीय सिंगल मदर कुटुंबासह ऑफिसच्या कामात व्यस्त असते. ऑफिसला निघताना अनेक वेळा ती तिच्या मुलाच्या शाळेत पोहोचते. त्यामुळे गडबड उडते.

टॅग्स :Healthआरोग्य