शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पूर्ण देशाला भारतीय ऑलिम्पिक पथकावर गर्व : राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 05:13 IST

president ram nath kovind : राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या पत्रकानुसार खेळाडूंशी चर्चा करताना राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले की, खेळाडूंच्या कामगिरीने देशाचा गौरव वाढला आहे.

नवी दिल्ली :  टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी शानदार होती. आणि संपूर्ण देशाला या खेळाडूंवर गर्व आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी म्हटले आहे. कोविंद यांना राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रामध्ये टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय दलाला चहापानासाठी आमंत्रित केले होते.राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या पत्रकानुसार खेळाडूंशी चर्चा करताना राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले की, खेळाडूंच्या कामगिरीने देशाचा गौरव वाढला आहे.  हे ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारतीय दलाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रर्दशन होते. भारतीय पथकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्ण पदकासह एकूण सात पदके मिळवली आहेत. त्यात दोन रौप्य पदकांचा समावेश आहे.’ त्यांनी पुढे म्हटले की,  टोकियोत त्यांनी ज्या कौशल्याचे आणि धैर्याचे प्रर्दशन केले ते प्रभावशाली होते.’  तसेच त्यांनी प्रशिक्षक, सहयोगी स्टाफ आणि खेळाडूंच्या परिवारातील सदस्यांचे कौतुकही केले.  यावेळी उपराष्ट्रपदी एम. व्यकंय्या नायडू उपस्थित होते. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद