शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

प्राणप्रतिष्ठेला काँग्रेसमधून नेमके कोण जाणार? अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 06:15 IST

त्यामुळे राम मंदिराचे श्रेय काँग्रेसने घ्यावे, असे काँग्रेसमधील अनेकांना वाटते.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): अयोध्येत राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभात उपस्थित राहण्याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि  प्रियांका गांधी यांनी अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. 

राममंदिर न्यास आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर पक्षाने एक निवेदन जारी केले की, एक शिष्टमंडळ अयोध्येला जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या नजीकच्या सूत्रांनी सांगितले की, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही; कारण, त्यांच्या प्रकृतीच्या काही तक्रारी आहेत.

राममंदिराचे श्रेय कुणाचे?

फेब्रुवारी १९८६ मध्ये राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात अयोध्येतील वादग्रस्त जागेचे दरवाजे उघडण्यात आले होते. राजीव गांधी यांनी ऑक्टोबर १९८९ मध्ये फैजाबाद येथून त्यांच्या निवडणूक मोहिमेची सुरुवात केली होती. मणिशंकर अय्यर यांनी लिहिलेल्या त्यांच्या भाषणात ‘रामराज्य’ असा अलिखित संदर्भ दिला. एवढेच नव्हे तर, त्यांच्या सरकारनेच विहिंप नेते अशोक सिंघल यांना नोव्हेंबर १९८९ मध्ये शिलान्यासाची परवानगी दिली होती. त्यामुळे राम मंदिराचे श्रेय काँग्रेसने घ्यावे, असे काँग्रेसमधील अनेकांना वाटते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या