शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कुणी रचला कानपुरात कालिंदी एक्सप्रेस उडवण्याचा कट? आयएसच्या खोरासान मॉड्यूलवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 23:50 IST

...यामुळेच आयबी, एनआयए आणि यूपी एटीएससह काही  संस्थांनी कानपुरात तळ ठोकला असून कटाशी संबंधित प्रत्येक कंगोऱ्यावर सूक्ष तपास केला जात आहे.

कालिंदी एक्सप्रेस डिरेल करण्याचा कट दहशतवादी सघटना आयएसच्या खुरासान माड्यूलने रचा असल्याचा संशल तपास यंत्रनांना आहे. यामुळेच आयबी, एनआयए आणि यूपी एटीएससह काही  संस्थांनी कानपुरात तळ ठोकला असून कटाशी संबंधित प्रत्येक कंगोऱ्यावर सूक्ष तपास केला जात आहे. मात्र अद्याप या  संस्थांना कुठल्याही प्रकारचा महतत्वाचा सुगावा लागलेला नाही. पण, हा रेल्वेवर लोन वुल्फ अॅटॅक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. 

मिळाला होता अलर्ट - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना या संदर्भात नुकताच अलर्ट देखील मिळाला होता, यात देशातील महत्त्वाच्या आस्थापनांन आणि रेल्वेला लक्ष्य करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. गेल्या महिनाभरात कानपूरमध्ये रेल्वे डिरेल करण्याचा कट उघडकीस आल्यानंतर, खोरासान मॉड्यूल संशयाच्या भोवऱ्यात आहे. या मॉड्यूलने 2017 मध्ये भोपाळ रेल्वे स्थानकावर प्रवासी ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब ठेवला होता, त्याच्या स्फोटनंतर, अनेक प्रवासी जखमी झाले होते.

यानंतर तेलंगणा एटीएसच्या गुप्त माहितीवरून यूपी एटीएसने मॉड्यूल सदस्य सैफुल्ला याला लखनऊमध्ये चकमकीत ठार केले. त्याच्याकडे सिलिंडर बॉम्ब आणि आयईडी आदी साहित्य मिळाले होते. 2017 मध्ये भोपाळ-इंदूर एक्स्प्रेसलाही कानपूरातील पुखराया येथे अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले होते. त्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. 

त्यात आयईडीच्या वापराचे संकेत मिळाले होते. त्याचे दुवे बिहारमधील मोतिहारी येथे झालेल्या रेल्वे अपघातातील आरोपींशी जोडले गेले होते. तसेच दुबईमध्ये व्यवसाय करणाऱ्या नेपाळच्या शमशुल हुदाचे नाव समोर आले होते. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत होता.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे