शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

भारतातील कोणत्या ठिकाणांवर हल्ला करायचा ? पाकिस्तानने आखला ऑपरेशनल प्लान

By admin | Updated: September 23, 2016 20:52 IST

भारतासोबत युद्धपरिस्थिती उद्भवली तर कोणत्या ठिकाणांवर हल्ला करण्यात यावा याची निवड पाकिस्तानने करुन ठेवली आहे

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 23 - भारतासोबत युद्धपरिस्थिती उद्भवली तर कोणत्या ठिकाणांवर हल्ला करण्यात यावा याची निवड पाकिस्तानने करुन ठेवली आहे. जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान लष्कराने यासंबंधी ऑपरेशनल प्लान तयार केला आहे. सीमारेषेपलीकडून हल्ला झाल्यास उत्तर देण्यास सज्ज राहण्याची तयारी पाकिस्तान करत आहे. 
 
भारताशी लढण्यासाठी पाकिस्तान पुर्णपणे तयार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारतीय लष्कराचा मुकाबला करण्यास पाकिस्तान पुर्णपणे सज्ज आहे. 'आमचा ऑपरेशनल प्लान तयार आहे. कोणत्या ठिकाणांवर हल्ला करायचा ठरलं असून सर्व सैन्यांना याची माहिती देण्यात आली आहे,' असं संरक्षण खात्याच्या सुत्रांकडून कळलं आहे.
 
गेल्या काही दिवसांमध्ये सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानमधील सैन्य हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. भारताला आमच्या सामर्थ्याची कल्पना आहे. आमचं लष्कर अंतर्गत सुरक्षेत व्यस्त असलं तरी सीमारेषेवरुन येणा-या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास तयार असल्याचं पाकिस्तानमधील अधिका-याने सांगितल्याचं सुत्रांकडून कळलं आहे.