शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

पाटणा स्मार्टसिटी, नमामि गंगेचा निधी कुठे गेला? बिहारच्या प्रश्नांवरून सरकारला काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 10:12 IST

पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा का नाकारला, असा सवाल काँग्रेसने भाजपला विचारला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोठ्या थाटामाटात पाटणा स्मार्ट सिटी, नमामि गंगे योजनेची घोषणा केली होती; मात्र, या दोन्ही योजनांचा निधी कुठे गेला आणि पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा का नाकारला, असा सवाल काँग्रेसने भाजपला विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटलीपुत्र येथील प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावर भाजपला अनेक सवाल विचारले. स्मार्ट सिटी व नमामि गंगे योजनेशिवाय बिहता विमानतळ अद्याप का रखडले, बिहारमधील पेपर लीक प्रकरण का रोखले नाही?  पाटण्यात २०१९ व २०२० मध्ये भीषण महापूर आला. अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यावर तोडगा म्हणून स्मार्ट सिटी, नमामि गंगे योजना आणली. त्यात ११ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित निधी कुठे गेला? अशी विचारणा त्यांनी केली. 

बिहारकडे दुर्लक्ष

  • लहान शहरांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी केंद्र सरकारने उडाण योजना आणली. त्यात गुजरात व उत्तर प्रदेशमधील अनेक विमानतळांचा समावेश झाला. परंतु, बिहारमधील विमानतळाकडे दुर्लक्ष झाले. 
  • येथील बिहता विमानतळ २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना, आतापर्यंत केवळ सुरक्षा भिंत बांधून झाली. आता विमानतळ होईल की नाही, असेही रमेश यांनी विचारले.
टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी