शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

मावळत्या सूर्याचा रंग लाल पण उगवत्या सूर्याचा रंग भगवा असतो - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 19:08 IST

ईशान्य भारतातील लोकांना असे वाटायचे कि, दिल्ली त्यांच्यापासून दूर आहे पण आज आम्ही अशी स्थिती निर्माण केली कि, दिल्ली स्वत:हून चालत त्यांच्या दरवाज्याजवळ गेली आहे. 

नवी दिल्ली - सूर्य मावळतो तेव्हा त्याचा रंग लाल असतो पण तोच सूर्य उगवतो तेव्हा त्याचा रंग भगवा असतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईशान्य भारतात त्रिपुरा आणि नागालँडमध्ये मिळालेल्या विजयाचे वर्णन केले. 

- ईशान्य भारतातील लोकांना असे वाटायचे कि, दिल्ली त्यांच्यापासून दूर आहे पण आज आम्ही अशी स्थिती निर्माण केली कि, दिल्ली स्वत:हून चालत त्यांच्या दरवाज्याजवळ गेली आहे. 

- माझ्याकडे आता आकडे नाहीत पण त्रिपुरामध्ये भाजपाचे जे उमेदवार निवडून आलेत ती सर्वात तरुण टीम आहे. आपल्या वयामुळे लोक आपल्याला नाकारतील अशी भिती त्यांच्या मनात होती. पण या तरुण उमेदवारांनी लोकांचा विश्वास जिंकला. 

- ईशान्य भारत देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल. 

-  निवडणुकीतील जय-पराजय लोकशाहीचा भाग आहे. लोकशाहीचे ते सौंदर्य आहे. त्यामुळे पराभवालाही खिलाडूवृत्तीने स्वीकारले पाहिजे. 

- त्रिपुरामध्ये आज सत्ता आली असली तरी अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे. भय आणि भ्रम पसरवणाऱ्या डाव्यांना आज जोरदार प्रत्युत्तर मिळाले आहे. 

- काँग्रेस संस्कृती आपल्यात येऊ नये यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सर्तक राहण्याची गरज आहे. 

- पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेस आपला मुख्यमंत्री समजत नाही. स्वतंत्र सैनिकासारखे त्यांचे काम चालू असते. 

- एककाळ असा होता कि देशाच्या अनेक भागात भाजपाची स्वत:ची अशी संघटनात्मक ताकत नव्हती पण आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपाचा विस्तार झाला आहे.                                      

              

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018