शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

Indian Railways : रेल्वेचं तिकीट बुक करताना 'या' महत्वाच्या गोष्टीवर ठेवा लक्ष!; रेल्वेनं केलं अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 13:45 IST

रेल्वेच्या वेळेसंदर्भात माहिती देण्यासाठी रेल्वेने संबंधित प्रवाशाच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर रेल्वेच्या वेळेत झालेल्या बदलांचा SMS पाठवणेही सुरू केले आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करताना आवश्यक माहितीसह मोबाईल नंबर टाकायला विसरू नका.भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला जात आहे. ज्या कोलांनी तिकीट बुक करताना आपला नंबर दिलेला नाही, त्यांना रेल्वेच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलाची माहिती मिळू शकत नाही.

नवी दिल्ली -रेल्वे प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करताना आवश्यक माहितीसह मोबाईल नंबर टाकायला विसरू नका. भारतीय रेल्वेने (Indian Railways) यासंदर्भात प्रवाशांना सूचना दिल्या आहेत. रेल्वे तिकीट घेताना संपूर्ण माहिसीसह आपला मोबाईल नंबरही टाका. जेणे करून रेल्वेकडून देण्यात येणारे अपडेट मिळण्यास आपल्याला त्रास होणार नाही, असे रेल्वेने म्हटले आहे.

भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला जात आहे. यामुळे ज्या कोलांनी तिकीट बुक करताना आपला नंबर दिलेला नाही, त्यांना रेल्वेच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलाची माहिती मिळू शकत नाही. अशात प्रवाशांना ट्रेन सुटण्यासारख्या त्रासालाही सामोरे जावे लागू शकते. रेल्वेच्या वेळेसंदर्भात माहिती देण्यासाठी रेल्वेने संबंधित प्रवाशाच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर रेल्वेच्या वेळेत झालेल्या बदलांचा SMS पाठवणेही सुरू केले आहे.

रेल्वेकडून सांगण्यात आले आहे, की काही प्रवासी एजन्ट्सच्या माध्यमाने तिकीट बुक करतात. यामुळे अनेक वेळा पीआरएस सिस्टिममध्ये प्रवाशांचा मोबाईल नंबर उपब्ध नसल्याने असुविधा निर्माण होते. यामुळे रेल्वेने एखाद्या रेल्वेची वेळ बदलली अथवा एखादी रेल्वे रद्द केली तर त्याची माहिती प्रवाशांना एसएमएसच्या माध्यमाने मिळू शकत नाही. यामुळे त्यांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो.

रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे, की प्रवासासाठी तिकीट बुक करताना रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये मोबाईल नंबर लिहावा. जेनेकरून रेल्वेसंदर्भातील महत्वाची माहिती एसएमएसच्या माध्यमाने मिळू शकेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpassengerप्रवासी