शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

Indian Railways : रेल्वेचं तिकीट बुक करताना 'या' महत्वाच्या गोष्टीवर ठेवा लक्ष!; रेल्वेनं केलं अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 13:45 IST

रेल्वेच्या वेळेसंदर्भात माहिती देण्यासाठी रेल्वेने संबंधित प्रवाशाच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर रेल्वेच्या वेळेत झालेल्या बदलांचा SMS पाठवणेही सुरू केले आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करताना आवश्यक माहितीसह मोबाईल नंबर टाकायला विसरू नका.भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला जात आहे. ज्या कोलांनी तिकीट बुक करताना आपला नंबर दिलेला नाही, त्यांना रेल्वेच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलाची माहिती मिळू शकत नाही.

नवी दिल्ली -रेल्वे प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करताना आवश्यक माहितीसह मोबाईल नंबर टाकायला विसरू नका. भारतीय रेल्वेने (Indian Railways) यासंदर्भात प्रवाशांना सूचना दिल्या आहेत. रेल्वे तिकीट घेताना संपूर्ण माहिसीसह आपला मोबाईल नंबरही टाका. जेणे करून रेल्वेकडून देण्यात येणारे अपडेट मिळण्यास आपल्याला त्रास होणार नाही, असे रेल्वेने म्हटले आहे.

भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला जात आहे. यामुळे ज्या कोलांनी तिकीट बुक करताना आपला नंबर दिलेला नाही, त्यांना रेल्वेच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलाची माहिती मिळू शकत नाही. अशात प्रवाशांना ट्रेन सुटण्यासारख्या त्रासालाही सामोरे जावे लागू शकते. रेल्वेच्या वेळेसंदर्भात माहिती देण्यासाठी रेल्वेने संबंधित प्रवाशाच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर रेल्वेच्या वेळेत झालेल्या बदलांचा SMS पाठवणेही सुरू केले आहे.

रेल्वेकडून सांगण्यात आले आहे, की काही प्रवासी एजन्ट्सच्या माध्यमाने तिकीट बुक करतात. यामुळे अनेक वेळा पीआरएस सिस्टिममध्ये प्रवाशांचा मोबाईल नंबर उपब्ध नसल्याने असुविधा निर्माण होते. यामुळे रेल्वेने एखाद्या रेल्वेची वेळ बदलली अथवा एखादी रेल्वे रद्द केली तर त्याची माहिती प्रवाशांना एसएमएसच्या माध्यमाने मिळू शकत नाही. यामुळे त्यांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो.

रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे, की प्रवासासाठी तिकीट बुक करताना रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये मोबाईल नंबर लिहावा. जेनेकरून रेल्वेसंदर्भातील महत्वाची माहिती एसएमएसच्या माध्यमाने मिळू शकेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpassengerप्रवासी