शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जनसेवेसाठी धर्मांतर करण्याची गरज काय?

By admin | Updated: March 24, 2015 02:14 IST

अल्पसंख्यकांच्या संपूर्ण संरक्षणाची ग्वाही देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी धर्मांतरविरोधी कायद्याची गरज व्यक्त केली.

नवी दिल्ली : अल्पसंख्यकांच्या संपूर्ण संरक्षणाची ग्वाही देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी धर्मांतरविरोधी कायद्याची गरज व्यक्त केली. धर्मांतर कार्यक्रमात सहभागी झाल्याशिवाय लोकांची सेवा करता येणार नाही का, असा सवालही त्यांनी केला. राज्य अल्पसंख्यक आयोगाच्या संमेलनात राजनाथ बोलत होते. ‘घर वापसी’ आणि धर्मांतराबाबत कधी कधी अफवा पसरतात व वाद निर्माण होतात. कुठल्याही प्रकारच्या धर्मांतराची गरजच काय? सेवा करायची असेल तर त्यांचा धर्म न बदलताही ती केली जाऊ शकते. लोकांनी त्यांचा धर्म बदलावा, म्हणून सेवा केली जाते का? धर्मांतराचा मुद्दा संसदेतही उपस्थित झाला होता. सरकारने या मुद्यावर काहीतरी करावे, असे विचार अनेकांनी मांडले होते; मात्र माझ्या मते, यात समाजाचीही भूमिका आहे. परस्परांच्या श्रद्धेचा आदर करून आपण जगू शकत नाही का, असे अनेक सवाल राजनाथसिंग यांनी यावेळी केले.संघ परिवाराने धर्मांतराच्या मुद्यावर ख्रिश्चनांवर हल्ले चालवले असताना, राजनाथसिंग यांचे हे वक्तव्य आले आहे. मदर टेरेसांच्या सेवाभावी कार्यामागे धर्मांतराचा उद्देश असल्याची टीका अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)४लखनौ/जयपूर : केंद्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील सांप्रदायिक वातावरण बिघडले आहे. मुस्लिमच नव्हे, तर ख्रिश्चनही या वातावरणात स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत, अशा आशयाचा ठराव आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने रविवारी पारित केला.४देशातील मुस्लिमांची सर्वोच्च संस्था असलेल्या आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या १२४ व्या अधिवेशनात हा ठराव पारित करण्यात आला. देशातील हिंदुत्ववादी शक्ती ‘विष’ ओकत आहेत. केवळ मुस्लिमच नाहीत, तर ख्रिश्चनही स्वत:ला असुरक्षित समजत आहेत, असे या ठरावात म्हटले आहे. बोर्डाचे सह महासचिव मोहंमद अब्दुल रहीम कुरैशी यांनी याबाबत माहिती दिली. ४मी सर्व राज्य सरकारांना अल्पसंख्यकांच्या संरक्षणासाठी यथाशक्ती ठोस पावले उचलण्याची विनंती करतो. मी व माझे सरकार अल्पसंख्यकांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत. परमेश्वराच्या शपथेपूर्वक मी हे सांगू इच्छितो, अशी ग्वाही राजनाथसिंग यांनी यावेळी दिली.