शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नरेंद्र मोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत?, राहुल गांधी यांचा रोकडा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 03:57 IST

आपण हिंदू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात. पण त्यांना हिंदुत्वाचा गाभाच कळलेला नाही.

जयपूर : आपण हिंदू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात. पण त्यांना हिंदुत्वाचा गाभाच कळलेला नाही. त्यामुळे ते कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत असा प्रश्न पडतो, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते म्हणाले, हिंदू धर्माच्या विचाराचे सारतत्व काय हे समजून घ्यायला हवे. भगवद्गीतेत म्हटले आहे की, ज्ञान हे सर्वांसाठी व सर्वच लोकांकडे असते. प्रत्येक जिवंत प्राण्याकडे उपजत ज्ञान असतेच. मात्र आपल्या पंतप्रधानांनी हिंदू धर्माची तत्वे नीट समजून घेतलेली नाहीत.राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी उपरोधाने म्हटले की, हिंदुत्व नेमके काय असते हे काँग्रेस आता आम्हाला समजावू लागली आहे. ते भगवद्गीतेतील विचारांचे धडे आम्हाला देत आहेत. ‘तशी' वेळ कधीही न येवो परराष्ट्र खात्याच्या मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले की, हिंदुत्वाचा अर्थ राहुल गांधींकडून समजावून घेण्याची वेळ यावी असा दिवस जनतेच्या आयुष्यात कधीही न उजाडो. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी