शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचे भगवेकरण होत असल्यास त्यात वाईट काय?; उपराष्ट्रपती नायडूंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 07:51 IST

आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले असा आरोप होतो. मात्र भगव्या रंगात वाईट काय, असा सवाल त्यांनी  केला.  

हरिव्दार : शिक्षणाच्या होत असलेल्या भगवेकरणाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समर्थन केले आहे. आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले असा आरोप होतो. मात्र भगव्या रंगात वाईट काय, असा सवाल त्यांनी  केला.  हरिद्वारमधील देवसंस्कृती विश्वविद्यालयात साऊथ एशियन इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड रिकन्सिलिएशन या संस्थेचे उद्घाटन उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की, भारतीयांनी वसाहतवादी विचारांचा त्याग केला पाहिजे. भारतीय संस्कृतीत अनेक महान परंपरा असून त्यांचा आपण अभिमान बाळगायला हवा. देशातील शिक्षणाचे भारतीयीकरण करणे हे नव्या शैक्षणिक धोरणाचे महत्त्वाचे सूत्र आहे. नायडू म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात नागरिकांनी मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धती नाकारली पाहिजे. या पद्धतीमुळे एक परकीय भाषा आपल्या शिक्षणाचे माध्यम झाली आहे. काही शतकांच्या विदेशी राजवटीमुळे आपल्यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे. भारतीय संस्कृतीविषयी तिरस्कार निर्माण होईल अशाच पद्धतीने आपल्याला धडे दिले जातात. या सर्व गोष्टींमुळे आपल्या देशाच्या प्रगतीचा वेगही मंदावतो. (वृत्तसंस्था)

इतर भारतीय भाषाही शिकाउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, आपण इतर भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मातृभाषेवर प्रेम करायला हवे. भारतीय संस्कृतीतील चांगल्या गोष्टींचे प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये वर्णन केले आहे. ते जाणून घेण्यासाठी संस्कृतही शिकले पाहिजे.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू