शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

48 तासांचं रहस्य काय...? तत्काळ राजीनामा न देण्यावरून भाजपचा केजरीवालांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 16:14 IST

केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी 48 तासांचा अवधी का हवा आहे, असा सवाल भाजप केला आहे.

दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण दोन दिवसांनंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहोत, असे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर, त्यांनी आताच राजीनामा न दिल्यावरून भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी 48 तासांचा अवधी का हवा आहे, असा सवाल भाजप केला आहे.

'कशासाठी हवा आहे 48 तासांचा वेळ?' -केजरीवाल यांनी रविवारी केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर, भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान भाजपने अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर (AAP) अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवरून आणि राजीनामा देण्यासाठी दोन दिवसाचा वेळ, यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. सुधांशू त्रिवेदी म्हणाले, केजरीवाल यांना राजीनामा देण्यासाठी 48 तासांचा वेळ का हवा आहे?

'तुरुंगातून का नाही दिला राजीनामा?' -केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर, भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी प्रश्न उपस्थित करत, "केजरीवाल यांनी तुरुंगात असतानाच राजीनामा का दिली नाही? की केजरीवाल यांना बाहेर येऊन काही सेटल करायचे होते? यामुळे तुरुंगातून राजीनामा देत नव्हते?

'...म्हणून केली राजीनाम्याची घोषणा' - सुधांशू त्रिवेदी म्हणाले, आम आदमी पक्षात फुटीचे वातावरण तयार झाले आहे. हे सांभाळण्यासाठी केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्रिवेदी यांचे म्हणणे आहे की, आम आदमी पक्षासाठी आपल्या नेत्यांना संभाळणे अवघड होत आहे. या मजबुरीतूनच अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाdelhiदिल्लीPoliticsराजकारण