शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

48 तासांचं रहस्य काय...? तत्काळ राजीनामा न देण्यावरून भाजपचा केजरीवालांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 16:14 IST

केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी 48 तासांचा अवधी का हवा आहे, असा सवाल भाजप केला आहे.

दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण दोन दिवसांनंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहोत, असे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर, त्यांनी आताच राजीनामा न दिल्यावरून भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी 48 तासांचा अवधी का हवा आहे, असा सवाल भाजप केला आहे.

'कशासाठी हवा आहे 48 तासांचा वेळ?' -केजरीवाल यांनी रविवारी केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर, भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान भाजपने अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर (AAP) अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवरून आणि राजीनामा देण्यासाठी दोन दिवसाचा वेळ, यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. सुधांशू त्रिवेदी म्हणाले, केजरीवाल यांना राजीनामा देण्यासाठी 48 तासांचा वेळ का हवा आहे?

'तुरुंगातून का नाही दिला राजीनामा?' -केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर, भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी प्रश्न उपस्थित करत, "केजरीवाल यांनी तुरुंगात असतानाच राजीनामा का दिली नाही? की केजरीवाल यांना बाहेर येऊन काही सेटल करायचे होते? यामुळे तुरुंगातून राजीनामा देत नव्हते?

'...म्हणून केली राजीनाम्याची घोषणा' - सुधांशू त्रिवेदी म्हणाले, आम आदमी पक्षात फुटीचे वातावरण तयार झाले आहे. हे सांभाळण्यासाठी केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्रिवेदी यांचे म्हणणे आहे की, आम आदमी पक्षासाठी आपल्या नेत्यांना संभाळणे अवघड होत आहे. या मजबुरीतूनच अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाdelhiदिल्लीPoliticsराजकारण