शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जुन्या मालकाने वीजबिल थकविले तर? नव्या मालकाकडून वसूल होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 10:43 IST

विद्युत कायदा २००३ नुसार जेव्हा वीज पुरवठा केला जातो, तेव्हा ज्या जागेसाठी पुरवठा करण्यात आला होता त्या जागेचाच भोगवटादार ग्राहक बनतो.

- डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: जागेच्या आधीच्या मालकाचे किंवा ताबेदाराने न भरलेले वीजबिल नंतरच्या मालक- ताबेदाराकडून वसूल केले जाऊ शकते, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

विद्युत कायदा २००३ नुसार जेव्हा वीज पुरवठा केला जातो, तेव्हा ज्या जागेसाठी पुरवठा करण्यात आला होता त्या जागेचाच भोगवटादार ग्राहक बनतो. पश्चिम बंगाल, आसाम आणि इतर ठिकाणच्या मालमत्ताधारकांनी वीजबिल भरले नसल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. मालकांनी जागेच्या सुरक्षेवर कर्ज घेतले होते. नंतर जागा लिलावात “जसे आहे तसे" महाराष्ट्रातून अशा १९ प्रकरणांत सुप्रीम कोर्टात तत्त्वावर विकण्यात आल्या. नवीन अपील दाखल झाली. सुमारे दोन दशक हे मालकांनी वीज कनेक्शनसाठी अर्ज न्यायालयात प्रलंबित होते. मालकांचा युक्तिवाद होता की, पूर्वीच्या मालकाची थकबाकी भरल्याशिवाय कनेक्शन थकबाकी असेल तर वीज पुरवठा नाकारण्यात आला होता. 

पूर्वीच्या मालकाची किंवा भोगवटादाराची थकबाकी नवीनकडून वसूल करण्याचा अधिकार विद्युत मंडळाला नाही, असे अर्जदारांचे म्हणणे होते. थकबाकी भरण्याची जबाबदारी केवळ त्याची आहे, ज्याला वीजपुरवठा केला जातो. थकबाकीला वीज कंपनीही जबाबदार आहे. त्यांनी वेळीच त्याची वीज खंडित केली नाही. कायद्यात ठोस तरतूद असल्याशिवाय एका व्यक्तीचे दायित्व दुसऱ्या व्यक्तीवर लागू केले जाऊ शकत नाही.

ज्या जागेसाठी आधीच वीज पुरवली गेली होती, त्या जागेवर नवीन कनेक्शनचा अर्ज हा पुनर्जोडणीसाठी अर्ज आहे. विद्युत कायदा वीज कंपन्यांना पूर्वीच्या मालकांची थकबाकी नवीन मालकांकडून वसूल करण्याचा अधिकार देतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयelectricityवीजmahavitaranमहावितरण