शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मोदींनी नोटबंदीच्या निर्णयातून काय साधलं ? - कपिल सिब्बल

By admin | Updated: November 15, 2016 16:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीच्या निर्णयातून काय साधलं ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीच्या निर्णयातून काय साधलं ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शेतक-यांकडे पैसा नसतानाही सरकार गरीब सुखी असल्याचं सांगत आहे. मोदींनी गरिबांकडे बघण्याचा चष्मा बदलण्याची गरज असल्याचं मतही सिब्बल यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी शांतपणे झोपत आहेत, गरीब जनता नाही. एटीएमला 2500ची मर्यादा ठेवली आहे. मात्र एटीएममधून 2 हजारची नोटच येत नाही. तसेच तामिळनाडूमध्ये नोटबंदीच्या निर्णयामुळे कामगारांना पगारच मिळत नाही, अशी माहिती कपिल सिब्बल यांनी दिली आहे. भारताच्या बाहेर असलेला 80 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा 100 दिवसांत स्वदेशी आणण्याच्या दिलेल्या आश्वासनाचं काय झालं, असाही सवाल सिब्बल यांनी मोदींना विचारला आहे. जपानच्या दौ-यावर असताना लोकांना काही दिवस त्रास सहन करावा लागेल असं मोदी म्हणाले होते. आता मात्र सर्व परिस्थिती सुरळीत होण्यासाठी अजून 50 दिवस लागतील असं सांगत आहेत. लोकांच्या त्रासाकडे मोदी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कपिल सिब्बल यांनी केला आहे.