शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
3
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
4
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
5
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
6
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
7
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
8
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
9
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
10
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
11
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
12
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
13
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
14
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
15
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
16
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
17
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
18
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
19
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
20
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका

मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:51 IST

मणिपूरमधील हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसापासून मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार सुरू झाला आहे. कुकी उग्रवाद्यांनी सहा जणांची हत्या केली होती. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या प्रकरणी दु:ख व्यक्त केले असून या  गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्यांना लवकरच न्यायाच्या कठड्यात आणले जाईल, असे सांगितले.

हिंसाचारावर बोलताना बिरेन सिंह म्हणाले की, गेल्या आठवड्यात जिरीबाम जिल्ह्यातील एका नदीतून ज्यांचे मृतदेह सापडले होते, त्या तीन महिला आणि मुलांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महिला आणि मुलांची हत्या हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे सांगितले.

पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये म्हटले की, कुकी दहशतवाद्यांनी जिरीबाममध्ये तीन निष्पाप मुलांची आणि ओलिस ठेवलेल्या तीन महिलांच्या भीषण हत्येचा निषेध करतो. असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले,"कोणत्याही सुसंस्कृत समाजात अशा रानटी कृत्यांना जागा नाही. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांना लवकरच न्याय मिळवून दिला जाईल. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही." त्यांच्या अमानुष कृत्यांसाठी जबाबदार धरले जाते."

मणिपूरमध्ये जवळपास १८ महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे, जातीय संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने गेल्या आठवड्यात सहा भागात AFSPA पुन्हा लागू केला, जिथून तो एका वर्षापूर्वी उठवला गेला होता, त्यामुळे इम्फाळ खोऱ्यात निषेधाची एक नवीन लाट निर्माण झाली.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार