शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रथयात्रा रोखणाऱ्यांना त्याच रथाखाली चिरडू, भाजपा महिला नेत्याचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 12:22 IST

पश्चिम बंगालमधील भाजपाच्या एका महिला नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'जे लोक  पश्चिम बंगालमधील रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू' असं वक्तव्य राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी केलं आहे.

ठळक मुद्देभाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी  तीन रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. जे लोक पश्चिम बंगालमधील रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू.

पश्चिम बंगालमधील भाजपाच्या एका महिला नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'जे लोक पश्चिम बंगालमधील रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू' असं वक्तव्य राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी केलं आहे. मालदा जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राज्यात लोकशाही स्थापन करण्याच्या उद्देशाने ही रथयात्रा आयोजित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी  तीन रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता.  2019 च्या लोकसभा निवडणुकी आधी ही रथयात्रा राज्यातील सर्व 42 लोकसभा मतदारसंघात काढली जाणार आहे. 5, 7 आणि 9 डिसेंबरला ही रथयात्रा  निघेल. रथयात्रेच्या समाप्तीनंतर पक्षाची कोलकाता येथे एक सभा होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रथयात्रेचा मुख्य उद्देश हा पश्चिम बंगालमध्ये लोकशाही बहाल करणे आहे. त्यामुळे रथ यात्रा रोखणाऱ्यांना रथाच्या चाकाखाली चिरडू. चॅटर्जी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सत्तारुढ तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी निषेध केला आहे. भाजपा नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून राज्यातील शांतता आणि स्थिरता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल