शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:15 IST

मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते...!

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचारासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे. "भाजपने बाहेरील लोक बोलावून हिंसाचार घडवला. वक्फच्या मुद्यावरून लोकांना भडकवण्यात आले. मुर्शिदाबाद येथील हिंसाचार, हा सुनियोजित कट होता. घुसखोरांना का येऊ दिले गेले? मी I.N.D.I.A. ला या मुद्द्यावर संघटित येण्याचे आवाहन करते. याचा परिणाम सर्वांवरच होईल. आम्हाला शांतता हवी आहे," असे ममता बॅर्जी यांनी म्हटले आहे. त्या बुधवारी वक्फ कायद्याच्या मुद्द्यावर इमामांना संबोधित करत होते.

जोवर आम्ही आहोत तोवर हिंदू-मुस्लीम होऊ देणार नाही -ममता पुढे म्हणाल्या, "आम्ही हिंदू आणि मुसलमानांचे विभाजन होऊ देणार नाही. एका कुण्याचा एका प्रश्न नाही. वक्फवर नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू गप्प का आहेत. या लोकांना केवळ सत्तेची चिंता आहे. जोवर आम्ही आहोत तोवर हिंदू-मुस्लीम होऊ देणार नाही."

मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते - याच बरोबर, उत्तर प्रदेश आणि बिहारचे व्हिडिओ दाखवून पश्चिम बंगालला बदनाम केले जात आहे. खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. भाजप खेटे व्हिडिओ दाखवून बदनाम करत आहे. मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते.

सीमा सुरक्षा ही बीएसएफची जबाबदारी -"सीमा सुरक्षा ही बीएसएफची जबाबदारी आहे. जर तुम्हाला बंगालबद्दल बोलायचेच असेल, तर माझ्यासमोर बोला. मी सर्व इमाम आणि धर्मगुरूंचा आदर करतो. आम्ही रवींद्रनाथ टागोरांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवतो. बंगालमध्ये हिंसाचार भडकवण्याच्या भाजपच्या कटात अडकू नका," असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसHinduहिंदूMuslimमुस्लीम