शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
3
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
4
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
5
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
6
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
7
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
8
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
9
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
10
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
11
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
12
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
13
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
14
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
15
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
16
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
17
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
18
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
19
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:15 IST

मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते...!

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचारासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे. "भाजपने बाहेरील लोक बोलावून हिंसाचार घडवला. वक्फच्या मुद्यावरून लोकांना भडकवण्यात आले. मुर्शिदाबाद येथील हिंसाचार, हा सुनियोजित कट होता. घुसखोरांना का येऊ दिले गेले? मी I.N.D.I.A. ला या मुद्द्यावर संघटित येण्याचे आवाहन करते. याचा परिणाम सर्वांवरच होईल. आम्हाला शांतता हवी आहे," असे ममता बॅर्जी यांनी म्हटले आहे. त्या बुधवारी वक्फ कायद्याच्या मुद्द्यावर इमामांना संबोधित करत होते.

जोवर आम्ही आहोत तोवर हिंदू-मुस्लीम होऊ देणार नाही -ममता पुढे म्हणाल्या, "आम्ही हिंदू आणि मुसलमानांचे विभाजन होऊ देणार नाही. एका कुण्याचा एका प्रश्न नाही. वक्फवर नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू गप्प का आहेत. या लोकांना केवळ सत्तेची चिंता आहे. जोवर आम्ही आहोत तोवर हिंदू-मुस्लीम होऊ देणार नाही."

मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते - याच बरोबर, उत्तर प्रदेश आणि बिहारचे व्हिडिओ दाखवून पश्चिम बंगालला बदनाम केले जात आहे. खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. भाजप खेटे व्हिडिओ दाखवून बदनाम करत आहे. मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते.

सीमा सुरक्षा ही बीएसएफची जबाबदारी -"सीमा सुरक्षा ही बीएसएफची जबाबदारी आहे. जर तुम्हाला बंगालबद्दल बोलायचेच असेल, तर माझ्यासमोर बोला. मी सर्व इमाम आणि धर्मगुरूंचा आदर करतो. आम्ही रवींद्रनाथ टागोरांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवतो. बंगालमध्ये हिंसाचार भडकवण्याच्या भाजपच्या कटात अडकू नका," असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसHinduहिंदूMuslimमुस्लीम