शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

"भाजपामध्ये फक्त षडयंत्र रचलं जातं", खळबळजनक खुलासा करत BJP आमदाराचा तृणमूलमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 16:10 IST

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर  (West Bengal Assembly Election) बंगालमध्ये भाजपाला सातत्यानं एकामागोमाग एक झटके बसताना दिसून येत आहेत.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर  (West Bengal Assembly Election) बंगालमध्ये भाजपाला सातत्यानं एकामागोमाग एक झटके बसताना दिसून येत आहेत. आता उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंज येथील भाजपाचे आमदार कृष्णा कल्याणी (Krishna Kalyani) यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बंगालमधील मेनेटर हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात तृणमूलचे महासचिव पार्थ चॅटर्जी आणि आमदार विवेक गुप्ता यांच्या उपस्थितीत कृष्णा कल्याणी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. कल्याणी यांनी याच माहिन्याच्या सुरुवातीला भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. 

भाजपातील पदांचा राजीनामा दिल्यानंतर कल्याणी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता याआधीच वर्तविण्यात आली होती. त्यावर अखेर आज शिक्कामोर्तब झालं आहे. कल्याणी यांना भाजपा प्रदेश कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर कल्याणी यांनी पदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे पाच आमदार आतापर्यंत तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळी भाजपाच्या आमदारांची संख्या ७७ इतकी होती. ती आता ७० वर आली आहे. 

भाजपामध्ये चांगलं काम नाही, केवळ षडयंत्र"भाजपामध्ये चांगल्या कामाला महत्त्व दिलं जात नाही. फक्त आणि फक्त षडयंत्र रचली जातात. षडयंत्राच्या अस्त्रानं कधीच युद्ध जिंकलं जात नाही. विकासानेच जनतेचं मन जिंकता येतं. नोटबंदीमुळे लोकांच्या हातात आता पैसे राहिले नाहीत. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी सातत्यानं महिलांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या हातात पैसे पोहोचू दिले. उत्पन्नाचं साधन प्राप्त करुन दिलं. रायगंजमध्ये खूप आधीपासूनच षडयंत्र रचली जात आहेत. निवडणुकीत पराभूत करण्यासाठी माझ्याविरोधात देखील षडयंत्र रचलं गेलं होतं", असा आरोप करत कृष्ण कल्याणी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. 

टॅग्स :All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसtmcठाणे महापालिकाBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी